रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

क्तातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त, तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. काही घरगुती उपाय जे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या चुका माफ कराल. आज काही नवीन संपर्कांमधून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुम्हाला एकामागोमाग एक माहिती मिळत राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या कामाची चिंता असेल तर ती दूर होईल. व्यावसायिकांसाठी आजचा […]

अधिक वाचा..

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अधिकतर पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच असतात. घरगुती उपायांसाठी त्यांचा वापर आपण करतो. काही उपाय असेही असतात जे आपल्याला माहिती नाहीत. किंवा माहिती असतात मात्र कधी करुन पाहत नाही कारण ते ऐकायला विचित्र वाटतात. जसे की पाण्यातून तूप घेणे. पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल हाच विचार पहिले डोक्यात येतो. मात्र हे कॉम्बिनेशन […]

अधिक वाचा..

मखाणा खाण्याचे फायदे

मखाणा म्हणजे कमळाच्या बिया. या बिया फारच पोषणयुक्त असतात. मखाणा पासून अनेक रेसिपी बनवल्या जातात. पण अनेकजण मखाणा भाजून खातात. मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह मोठ्या प्रमाणात असते. मखाणा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तदाब सारख्या अनेक समस्या दूर होतात. हाडे मजबूत करण्यासाठी मखाणा फायदेशीर आहे. याशिवाय रक्तातील […]

अधिक वाचा..

दात पिवळे, दातांवरचा पिवळट थर जाण्यासाठी ५ उपाय, दात दिसतील स्वच्छ-कीड लागणार नाही

बोलताना किंवा हसताना नजर आपसुकच दातांवर जाते. दातांची ठेवण जरी वेगवेगळी असली तरी सगळ्यांचे दात छान दुधाळ पांढरेच असतात. दात पिवळे पडतात त्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र असे पिवळे झालेले दात विचित्र दिसतात. फक्त दिसायलाच पिवळे दात वाईट नसतात. दात पिवळे दिसतात कारण त्यावर थर जमा झाला असतो. त्यामुळे दात फक्त घाण दिसत नाहीत खराबही […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर पोट फुगते- अस्वस्थ वाटते? आयुर्वेदिक ड्रिंक प्या, रोजचा त्रास होईल कमी

जरा काही खाल्ले की आपले पोट फुगते किंवा गॅसेसच्या समस्या होतात. अपचनाची समस्या ही सामान्य असली तरी सतत असं होणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरतं. या समस्यांमुळे आपल्याला अनेकदा खाण्याची इच्छा होत नाही. कधीकधी समस्या इतकी वाढते की, आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होतो. वारंवार पोट फुगण्याची समस्या किंवा गॅसेस होत असेल तर आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला […]

अधिक वाचा..

भृंगराज ५ पद्धतीने लावा, केसगळतीची समस्या कायमची थांबून केस होतील काळेभोर

सध्या केसगळतीच्या समस्येपासून अनेक जण त्रस्त आहेत. याचे सर्वात मोठे कारण पुरेसा आहार न घेणे आणि प्रदूषित वातावरणाचा आपल्या केसांवर परिणाम होतो. केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो. ज्याचा आपल्याला केसांवर परिणाम होतो आणि केस वाढण्याऐवजी केसगळती सुरु होते. आयुर्वेदानुसार केसगळती रोखण्यासाठी भृंगराज हे वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये दाहक विरोधी आणि […]

अधिक वाचा..

तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? ‘या’ गंभीर आजारांचे संकेत…

तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं […]

अधिक वाचा..

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 1)गुडघेदुखी कमी होते बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर […]

अधिक वाचा..

रोज फक्त १० मिनिटं ध्यान करण्याचे १० फायदे

प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते. हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी […]

अधिक वाचा..