उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता 

मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून […]

अधिक वाचा..

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी

तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ‘थ्री ड्रिंक थिअरी’ तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं […]

अधिक वाचा..

मांसाहार करण्याचे फायदे आणि तोटे

मांसाहाराचे फायदे प्रथिने: मांसाहार प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जे शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. आवश्यक पोषक तत्वे: मांसामध्ये व्हिटॅमिन बी12, लोह (हेम लोह, जे शरीरात सहज शोषले जाते), झिंक आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडसारखे आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जी वनस्पती आधारित आहारात सहजासहजी उपलब्ध नसतात. ऊर्जा: मांसामध्ये चरबी आणि कॅलरीज जास्त […]

अधिक वाचा..

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते. नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. […]

अधिक वाचा..

शहाळ्यातलं पाणी देईल आरोग्याचं वरदान-वाचा फायदे…

उन्हाळ्यांत शहाळ्याचे पाणी पिणे अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु फक्त पाणीच नाही तर मलई खाणे देखील तितकेच उपयुक्त ठरते. शहाळ्याच्या या मलईत आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अशी अनेक पोषक तत्व असतात. नारळाच्या मलईमध्ये प्रथिने, तांबे आणि मॅंगनीज यासारखी अनेक पोषक गुणधर्म असतात. नारळाच्या मलईमुळे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. १) पचनक्रियेत सुधारणा: शहाळ्याच्या मलईमध्ये फायबर […]

अधिक वाचा..

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या ‘खास’ टिप्स

आरोग्यासाठी लाभदायी असलेली फळे खायला सर्वांनाच आवडतात. विशेषतः उन्हाळ्यात लोकांना हलके अन्न खायला आवडते. म्हणून फळे आणि दही, लस्सी सारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड, खरबूज, संत्री अशी मुख्य पाच फळं गोड आहेत की आंबट हे कसे तपासायचे ते पाहू. कारण अनेकदा उत्साहाने फळांची खरेदी होते आणि घरी आल्यावर […]

अधिक वाचा..

आपले आरोग्य आपली सवयी

चांगले आरोग्य आपल्या रोजच्या आवडीनावडीवर अवलंबून असते. त्यापैकी काही सवयी जर आपल्या दिनचर्येचा भाग बनल्या तर त्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात. सर्वच सवयी एकाच वेळी आत्मसात करण्याऐवजी दर महिन्याला एक सवय जडवू शकता. हे जास्त खा: हेल्दी फॅट्स (शेंगदाणे आणि ऑलिव्ह ऑइलपासून मिळतात) आणि कमी प्रोटीन असणारा आहार उपयोगी नसतो. प्रत्येक वेळी आहारात समावेश […]

अधिक वाचा..

गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही            

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नोकरी करणारे खूप मेहनत घेत आहेत पण त्यांना मनासारखे यश मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. व्यावसायिकांना सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत आज मर्यादित असतील. अनावश्यक खर्चापासून स्वतःचा बचाव करा आणि त्याकडे बारीक लक्ष द्या. महत्त्वाची कामे पूर्ण होतील, काळजी करु नका. वृषभ: आज आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या […]

अधिक वाचा..

वात – पित्त – कफ या प्रकृतीनुसार कुणाला किती तास झोप आवश्यक

आपल्या डेली रुटीनमध्ये ‘झोप’ ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. […]

अधिक वाचा..