मुतखड्यावर घरगुती उपाय 

1) मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2चमचे घ्यावे. 2) मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी केळीच्या खोडातील पाणी

पचन सुधारते: केळीच्या खोडात भरपूर फायबर असते, ज्यामुळे ते बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. किडनीसाठी उत्तम: हे नैसर्गिकरित्या मूत्रवर्धक आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि किडनी निरोगी राहते. किडनीतील लहान खडे विरघळण्यासही मदत करते. वजन कमी करते: फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. […]

अधिक वाचा..

तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, मंजीरीचा आणि खोडाचा औषधी उपयोग 

तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, मंजीरीचा आणि खोडाचा वापर औषधी म्हणून करता येतो. ताप: ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर […]

अधिक वाचा..

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचय स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर 

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित […]

अधिक वाचा..

कॅल्शियम कमी झाल्यास करा हे घरगुती उपाय

धावपळीच्या युगात आपण थकतो. अनेकवेळी हाडे दुखतात, थकवा जाणवतो. हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, कोल्डड्रिंक्स इ.) शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते, त्यासाठी औषधाची गरज नाही. दूध: गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुध्दा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या 

शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता 

मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून […]

अधिक वाचा..

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी

तापमान सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य निरोगी ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. जास्त घाम येणं डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि चक्कर येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ‘थ्री ड्रिंक थिअरी’ तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं […]

अधिक वाचा..

मांसाहार करण्याचे फायदे आणि तोटे

मांसाहाराचे फायदे प्रथिने: मांसाहार प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जे शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. आवश्यक पोषक तत्वे: मांसामध्ये व्हिटॅमिन बी12, लोह (हेम लोह, जे शरीरात सहज शोषले जाते), झिंक आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडसारखे आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जी वनस्पती आधारित आहारात सहजासहजी उपलब्ध नसतात. ऊर्जा: मांसामध्ये चरबी आणि कॅलरीज जास्त […]

अधिक वाचा..

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते. नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. […]

अधिक वाचा..