जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून […]

अधिक वाचा..

पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक

जगभरात पुरूष आणि महिलांच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण हृदयरोग आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो. महिला आणि पुरूषांमध्ये हृदयरोगाचं कॉमन लक्षण छातीत वेदना किंवा अस्वस्थता असतं. पण अनेक महिलांमध्ये लक्षण वेगळंही बघायला मिळत. महिलांना […]

अधिक वाचा..

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. तणाव आणि थकव्यापासून आराम गरम पाण्यात […]

अधिक वाचा..

कोण म्हणत वजन कमीच होत नाही, करा हे साधे-सोपे उपाय

वजन दिवसेंदिवस वाढत जातंय. कमी होतच नाही.” “डाएट, जिम सगळं केलं तरीही वजन कमी होत नाही…” असे अनेक संवाद आजकाल आपल्या कानांवर सर्रास पडतात. मुळातच आपल्या सगळ्यांना आपलं वजन मापात असावं, आपण परफेक्ट दिसावं, वयोमानाप्रमाणे फिट राहावं अशी इच्छा असते. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे व्यायामासाठी पुरेसा वेळ नसतो, योग्य आहार घेण्याचं काहीच वेळापत्रक नसत. […]

अधिक वाचा..

१४ दिवसांसाठी साखर खाणं सोडलं तर पाहा शरीरात काय जादू होते

शुगर म्हणजेच साखरेचा वापर रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. आरोग्याची काळजी घेणारे लोक साखर कमी खातात तर जास्तीत जास्त लोक जास्त खातात. मग ती चहाच्या माध्यमातून असो वा गोड पदार्थांच्या माध्यमातून असो. आपण नेहमीच ऐकतो की, साखर जास्त खाल्ल्यानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण तरीही लोकांना साखर खाण्याची सवय झालेली असते. इथे […]

अधिक वाचा..

दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत…

दूध हे पुर्णअन्न मानल जात. ते पौष्टिक तर आहेच त्यामुळे नियमितपणे आपल्या आहारात दूध असायला हव. पण दूध किंवा दुधाचे पदार्थ खाताना काही गोष्टींचं पथ्य पाळायला हवं. दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि काेणते पदार्थ टाळावे याचेही काही नियम आहेत. ते नियम एकतर आपल्याला माहितीच नाहीत किंवा मग माहिती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग […]

अधिक वाचा..

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायच

प्रोटीन्सची कमतरता बहुतांश लोकांच्या शरीरात दिसून येते. त्यात शाकाहारी लोकांच्या शरीरात तर प्रोटीन्सची नेहमीच कमतरता असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे त्राससुद्धा होत असतात. शरीराला प्रोटीन्सची गरज आहे, हे आपलं शरीर वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना देऊन सांगत असतं. पण असं असूनही आपलं त्याकडे लक्ष नसतं. कारण हा सगळा त्रास प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे […]

अधिक वाचा..

ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणजे काय? आपलंच शरीर आपल्यावरच हल्ला करतं ते कशामुळे, काय उपाय

ऑटोइम्यून डिसऑर्डर हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल किंवा कुठे वाचला असेल. ही एक गंभीर स्थिती आहे. यात शरीराची इम्यूनिटी बाहेरील वायरसऐवजी आपल्याच सेल्स आणि टिश्यूंना आपला वैरी मानतात. विचार करा अशात शरीरात किती समस्या होतील. त्यामुळे ऑटोइम्यून डिसऑर्डर काय आहे आणि तो कशामुळे होतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण आजकाल या […]

अधिक वाचा..

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते, तुम्हालाही स्ट्रेस छळतो ना तर मग करा हे ४ सोपे उपाय…

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींमुळे ताण आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही सतत ताण येतो का? डोक्यात एकाच गोष्टींचे विचार येतात? चिंता केल्याने त्रास होतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मानिसक आरोग्याच्या समस्या अधिक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. भाग्याची साथ मिळेल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. परंतु तुमच्या मेहनतीचे गोड फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. आर्थिक निर्णय योग्य असतील. समाजसेवेची आवड राहील. […]

अधिक वाचा..