शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमता प्रभावित झाली असून स्पर्मच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहे. ब्रिटन येथे झालेल्या अध्ययनात धक्कादायक आकडे समोर आले आहे की 50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी 30 लाख होती जी आता कमी होऊन मात्र 4 कोटी 70 लाख झाली […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघर सर्वात मोठा आयुर्वेदिक औषधालय

जेव्हा अचानक समस्या येते, जेव्हा कोणताही मार्ग नसतो तेव्हा स्वयंपाकघर असते, ते पुरेसे आहे. या 7 गोष्टी स्वयंपाक घरात कायम असाव्यात  ओवा, हळद, लवंग, बडीसेप, दालचिनी, काळी मिरी, कोरडे आले खोकला: हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, काळी मिरी पावडर गूळातून घ्या किंवा त्याचा काढा करा व घ्या. ताप: हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, काळी मिरी यांचा काढा […]

अधिक वाचा..

तळ पायांवरील भेगा दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय

तळ पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारींचे कारण असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. मुख्यतः अनेक स्त्रियांना ही समस्या असते. यामागे वातावरण, धूळ, बदलते हवामान अशी कारणे असतात. मात्र, याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती, वजन आणि एकंदरीत आपली तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. […]

अधिक वाचा..

खोकला व पिवळा कफ-कफ, आजीच्या बटव्यातील उपाय

अद्रक रस 1/2 लहान चमचा व 1/2 लहान चमचा मध व 1/2 लहान चमचा आल्याचा हळद एकत्र करून चाटावे. दिवसातून 2 वेळ. एक लहान चमचा हळद व एक लहान चमचा गाईचे साजूक तुप एकत्र करून मंद उष्णते वर थोडे परतवून घ्यावे व त्यात 1/8 लहान चमचा अद्रक रस व 1/2 लहान चमचा तुलसी रस टाकून […]

अधिक वाचा..

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही ना काळजी घ्या…

हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो. कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात […]

अधिक वाचा..

शीतपित्ताचा त्रास आणि त्यावरील उपाय

शीतपित्ताचा त्रास होण्यामागची कारण १) शीतपित्ताचा त्रास होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे, असा एखादा पदार्थ तुमच्या खाण्यात येणे किंवा मग तुम्ही त्या पदार्थाच्या संपर्कात येणे. शीतपित्ताचा त्रास होण्यामागे हे सगळ्यात मोठं कारण आहे. २) दुसरं कारण म्हणजे एखादा किडा चावल्याने किंवा सल्फा औषधांच्या संपर्कात आल्यानेही पित्ताचा त्रास होतो. ३) तीव्र सुर्यप्रकाशात […]

अधिक वाचा..

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो. ३१-५० वर्षे, […]

अधिक वाचा..

नारळपाणी कोणासाठी योग्य हे त्रास असणाऱ्यांनी अजिबात पिऊ नये…

नारळ पाणी म्हणजेच शहाळ्याचं पाणी अनेक गुणांनी युक्त असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. म्हणूनच नियमितपणे नारळपाणी प्यावे असे सांगितले जाते. नारळाचे पाणी हे सलाईनप्रमाणे काम करत असल्याने रुग्णांना ते दिले जाते. इतकेच नाही तर लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, कमजोर व्यक्ती यांना आवर्जून शहाळ्याचे पाणी पिण्यास सांगितले जाते. हे सगळे जरी खरे असले तरी काही […]

अधिक वाचा..

जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे कोणते बघा…

टोमॅटो ही एक अशी भाजी आहे जी अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवतं. टोमॅटोचं महत्त्व आता इतकं वाढलं आहे की, जेव्हा ते महाग झाले तेव्हा लोकांच्या पदार्थांची चव बिघडू शकते. काही लोकांना तो नुसताही खायला आवडतो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आहेत जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. भारतातील लोकप्रिय न्यूट्रीशनिस्ट निखिल […]

अधिक वाचा..

प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी उपाय 

तुळस: रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो. तूप: कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही. आवळा-लिंबू: […]

अधिक वाचा..