वजन कमी करण्यासाठी ही खिचडी खा…

वजन कमी करण्यासाठी खिचडी खाण्याचे फायदे डायटिशियन आदिती शर्मा यांच्यामते खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाऊन तुम्ही दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइटींग होणार नाही आणि कॅलरीज इंटेकही कमी राहील. ज्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळेल आणि वर्कआऊटदरम्यान लवकर थकवा येणार नाही. शरीर जास्तीत जास्त फॅट बर्न करेल. फायबर्सची उच्च गुणवत्ता:- […]

अधिक वाचा..

मीठ, साखरेतील मायक्रो प्लास्टिक किती धोकादायक

बाटलीबंद पाणीच कायम:- पिणाऱ्या लोकांमध्ये मायक्रो प्लास्टिक कणांची संख्या वर्षाला ९०००० ने वाढली. या अभ्यासातून असे लक्षात आले की मायक्रो प्लास्टिक शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण किती जास्त आहे. हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे प्लास्टिकचा वाढलेला वापर. यातील ९०६ प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे तर उर्वरित ३३७७ संबंधित असण्याची काही प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

ब्रश करण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती, दातांचं दुखणं, पिवळेपणा अन् कीडही होईल दूर…

दुर्गंधी होईल दूर:- रात्री झोपण्याआधी ब्रश न केल्याने आपल्या तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया जमा होतात. जर तुम्ही झोपण्याआधी ब्रश कराल तर बॅक्टेरियांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार नाही. याचा फायदा तुम्हाला असा होईल की, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही. हिरड्या राहतील मजबूत:- रात्री ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात आणि यामुळे दातांसोबतच हिरड्यांचं देखील […]

अधिक वाचा..

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे  1) ब्लड सर्कुलेशन:- जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही. २) डोळ्यांना फायदा:- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा […]

अधिक वाचा..

कोरडा खोकला घरगुती उपाय 

हा सर्दी, पाऊस, वसंत किंवा कुठल्याही मोसमात होते. या प्रकारच्या खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. याचा घरगुती उपाय ह्या प्रकारे आहे. उपाय गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 1 0-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व […]

अधिक वाचा..

शरीरातील कॅल्शियमची कमतरता व उपाय

कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे असं बहुतेक लोकांना वाटतं, पण तसं नाही. कॅल्शियम हाडांपासून मेंदूपर्यंत काम करतं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आरोग्य तज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय होईल? यामुळे हाडांव्यतिरिक्त इतर अवयवांवर कसा होतो परिणाम. आपल्या शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडांमध्ये […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे प्रकार कोणते

शारीरिक विश्रांती: आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते. मानसिक विश्रांती: दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून […]

अधिक वाचा..

तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर, जाणून घ्या कारणे…

उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं? अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. […]

अधिक वाचा..

तांदळाची पेज पिण्याचे आरोग्यादायी फायदे 

तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो. तांदळाच्या पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते. पेजेमध्ये लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेता तेव्हा त्यामधील पाणी फेकून देता. असे न करता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत […]

अधिक वाचा..

नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..