ना ड्रॉप ना औषधं डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा ‘या’ गोष्टी, काही दिवासात निघेल चष्मा

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच लोकांचे डोळे कमजोर किंवा दृष्टी कमजोर होताना दिसत आहे. कमी वयातच चष्मा लावण्याची वेळ येत आहे. याला वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. फोन, कम्प्युटर, टीव्ही यांचा वापर अधिक वाढला आहे. तसेच खाण्या-पिण्यातही पौष्टिक नसल्याने डोळ्यांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. अशात डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आम्ही […]

अधिक वाचा..

मसाल्याच्या डब्यातील ही पिवळी सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या

हळदीचा वापर प्रामुख्याने भारतीय घरांमध्ये होतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो. त्यात अँटि ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीतील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉल, अपचन, ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हळदीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. […]

अधिक वाचा..

कोणत्या फळांमध्ये सर्वात जास्त अन् कमी प्रोटीन असते

आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी शरीरास प्रोटीनची खूप गरज असते. प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्याने स्नायूंना बळकटी मिळते, वजन नियंत्रणात राहते, त्यामुळे आरोग्याचा नीट समतोल राखता येतो. पण, अनेक जण प्रोटीनयुक्त आहाराकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: प्रौढांना रोजच्या आहारात प्रोटीनची खूप गरज असते. कारण वयोमाना नुसार त्यांचे शरीर थकते, अशावेळी प्रोटीनच्या मदतीने त्यांना निरोगी आरोग्य राखता येते. दरम्यान, मांसाहारी […]

अधिक वाचा..

भोपळ्याचे ९ फायदे, आजीबाईसारखी आपल्यालाही मिळेल सुपरपॉवर

उत्तम आरोग्यासाठी भाजी खाणं फायदेशीर ठरत. विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये भोपळा आवडीने खाल्ला जातो. भोपळा हा जीवनसत्त्वे ए, सी आणि ई सारख्या महत्वाच्या पोषक तत्वांचा साठा आहे. भोपळा हा पोटॅशियम, तांबे आणि मँगनीज सारख्या खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहे. भोपळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट असते. यासह त्यातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. यासह मुक्त रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसाना पासूनही बचावते. मुख्य […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. तुमचे आरोग्य उत्तम असेल आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ते पूर्ण होईल. तुमचे मन आनंदी असेल आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नफा वाढेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करू शकता. कुटुंबात शुभ प्रसंग येतील आणि शुभ घटना घडू शकतात. वृषभ: हा काळ […]

अधिक वाचा..

अळीव खाण्याचे अनेक फायदे

अळीव खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ‘सी’, ‘बीटा-कॅरोटीन’ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अळीवाचे प्रमुख फायदे हाडांची मजबूती अळीव हाडांना मजबूत बनवते आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. रक्ताची गुणवत्ता सुधारते […]

अधिक वाचा..

अल्झायमर आणि घरगुती उपाय

वयाच्या पन्नाशी नंतर सर्वात जास्त काळजी घ्यावी असा स्मरणशक्ती जाणारा आजार म्हणजे अल्झायमर. कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल. मात्र, अल्झाइमर न होण्यासाठी जिभेचा एक प्रभावी व्यायाम आहे, तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे- शरीराचे वजन संतुलित ठेवणे. रक्तदाब संतुलित ठेवणे. मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी […]

अधिक वाचा..

आयुर्वेदानुसार पाणी उकळण्याच्या तीन बेस्ट पद्धती

पाणी हे जीवन आहे. पाणी शरीरासाठी आणि जीवन जगण्यासाठी फार महत्वाचं असतं. पण आजकाल पाणी फार दूषित होत चाललं आहे. यात अनेक केमिकल्स, विषारी तत्व आढळतात. अशात पाणी फिल्टर करून पिण्याचा सल्ला दिला जातो. फार पूर्वीपासून पाणी शुद्ध करण्यासाठी ते उकळलं जातं. सोबतच कोमट पाणी प्यायल्याने शरीरालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, एक महत्वाची बाब म्हणजे […]

अधिक वाचा..

रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक लवंग, लिव्हर होईल मजबूत अन् इम्यूनिटीही वाढेल

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचन मधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. अशात सकाळी रिकम्या पोटी […]

अधिक वाचा..

सतत घाम येणे कोणत्या आजाराचे लक्षण? जाणून घ्या…

उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्या वातावरणातील उष्णतेमुळे उष्मघाताच्या समस्या होतात. पण जर तापमान जास्त असेल आणि तरीही तुम्हाला घाम येत नसेल किंवा खूप कमी घाम येत असेल तर हे सामान्य नाही. बरेच लोक ते हलके घेतात आणि असे मानतात की घाम न येणे ही […]

अधिक वाचा..