विविध व्याधींवर उपाय

पाय, दात, कंबर दुखण बारीक-सारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नियोजित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन स्रोतांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामात अडथळे येतील. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचे भान ठेवावे […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत त्या […]

अधिक वाचा..

लिंबू खा साखर सोडा

लिंबू, हे असे फळ आहे की, जेव्हा आपण त्याला चाखतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे असतात. तुम्हाला माहित आहे काय? की लिंबू हे मूळचे आशियातील आहे. लिंबू हा फळांच्या श्रेणीमध्ये येतो, लिंबू हा प्रत्येक रेसिपीचा एक भाग आहे. कोशिंबीरी असो, कोंबडी असो, भाज्या असो किंवा मासे असो, जवळजवळ प्रत्येक गोष्टीत आपण लिंबू घालू शकतो. लिंबू […]

अधिक वाचा..

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचय स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित […]

अधिक वाचा..

पिंपळाचे आयुर्वेदिक उपाय

पोटदुखी पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल. अस्थमा पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. […]

अधिक वाचा..

महिलांमध्ये किडनी स्टोनची दिसतात ही लक्षणं, जाणून घ्या…

किडनी स्टोन ही आजकाल होणारी फारच कॉमन समस्या झाली आहे. केवळ पुरूषांनाच नाही तर महिलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणं अशा वेगवेगळ्या कारणांनी किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अशात महिलांमध्ये किडनी स्टोनची कारणं आणि लक्षणं काय असतात. किडनी स्टोनची कारण जसे की, आधी सांगितलं खाण्या पिण्याच्या चुकीच्या […]

अधिक वाचा..

गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम

पचनक्रिया मंदावते: गार पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. घसा खवखवणे: गार पाणी प्यायल्याने घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. थंड पाणी प्यायल्याने घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे घसा खवखवतो. हृदयावर परिणाम: गार पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी […]

अधिक वाचा..

आहारात गवती चहाचा समावेश करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा

गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. तसचे अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर […]

अधिक वाचा..

फक्त ४ भाज्या नियमित खा; पोटात पडणारी आग- आतड्यांना सूज हे गंभीर आजार राहतील दूर

आतड्यांची समस्या जसे की, सूज किंवा अल्सर जंक फूडूस किंवा तळलेल्या पदार्थांमुळे होतात. एकदा का आतड्यांमध्ये काही बिघाड झाला तर अन्न पचन होत नाही आणि हळूहळू शरीरातील इतर अवयव सुद्धा निकामी होऊ लागतात. म्हणजे पुढे जाऊन जीवाला धोका होतो. त्यामुळे आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं किंवा आतड्यांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर असतात हे जाणून घेऊ. आम्ही […]

अधिक वाचा..