केमिकलचा वापर न करता पांढरे केस काळे करा

आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण हेअर कलर, हेअर डायचा वापर करतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे केस कमकुवत बनतात, गळतात. काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते. 1) खोबरेल तेल: खोबरेल तेलात लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि […]

अधिक वाचा..

निलगिरी तेल कसे फायदेशीर आहे

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी ‘निलगिरीचे तेल’ नक्की वापरा. कसे आहे तेल फायदेशीर निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त […]

अधिक वाचा..

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा, पाहा काय घोळ होतोय

डाइट करताना शरीरात हे बदलही होतील. साखरेने वजन तर वाढतेच पण फार्मोन्सचं संतुलही बिघडत. योग्य डाइटमुळे ओमेगा-३ चे प्रमाणही संतुलित राहते. सुकामेवा खाल्याने फार्मोन प्रोडक्शन छान होते. योग्य आहार घेतल्याने अमिनो अॅसिड चांगले राहते. ते हार्मोनल लेवल सुयोग्य ठेवण्यासाठी मदत करते. कॉफी जास्त पिऊ नका. मेलाटोनीन लेवलवर परिणाम होतो. आणि झोप लागत नाही. चुकीच्या डाइटमुळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नोकरी किंवा व्यवसायाच काम करताना घाई करू नका. शांतपणे काम कराल तर निश्चितच यश मिळेल. या आठवड्यात, तुमच्या प्रोजेक्टवर कार्य करताना फोकस राह, अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे शुभ योग आहेत, धनप्राप्ती होईल आणि गुंतवणुकीतून फायदे मिळेल. कुटुंबात दोन निर्णयांवरून मन थोडं गोंधळलेलं असेल, पण यापैकी एकावरच तुम्ही अंमलबजावणी करू शकता. तसे […]

अधिक वाचा..

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का

घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. […]

अधिक वाचा..

अंकुरलेले नारळ म्हणजे काय, ते खाणे योग्य आहे का

तुम्ही कधी अंकुरलेले नारळ ऐकले किंवा पाहिले आहे का. अंकुरलेले नारळाला कोकोनट स्प्राउट्स किंवा कोकोनट ॲपल म्हणून ओळखले जाते. नेहमीच्या नारळामध्ये नारळाचे पाणी आणि एक पांढरे खोबरे असते या उलट परिपक्व नारळामुळे कोंब आल्यानंतर अंकुरलेले नारळ तयार होते. “वाढत्या कोंबाचे पोषण करण्यासाठी नारळातील पाणी शोषले जात असल्याने, ते कवचाच्या आत मऊ, स्पंजयुक्त वस्तुमानात रूपांतरित होते, […]

अधिक वाचा..

दातांना ठणक लागण्यामागची कारण

हल्ली आपण बघतो आहोत की बहुतांश लोकांच्या दातांच्या तक्रारी खूप जास्त वाढल्या आहेत. थंड किंवा गरम पदार्थ खाण्यात आले की लगेचच काही लोकांचे दात ठणकतात. त्यांच्यातून अक्षरश: वेदना होतात आणि त्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतात. लहान मुलांनाही हल्ली असाच त्रास बऱ्याच प्रमाणात होत आहे हा त्रास नेमका का होतो, दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय आणि […]

अधिक वाचा..

काळ्या-पिवळ्या-लाल की हिरव्या, कोणते मनुका खाणं जास्त फांयद्याच

ड्रायफ्रुटस मधील ‘मनुका’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये देखील आपण सुकामेवा म्हणून ‘मनुका’ घालतो. हेल्दी आणि निरोगी लाईफस्टाईलसाठी रोजच्या डाएटमध्ये आहारासोबत रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर मानले आहेत. मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात साधारणतः आपण पाहिले तर मनुक्यांच्या […]

अधिक वाचा..

निरोगी आयुष्याचा रस्ता हा तुमच्या पचनक्रियेतून जात असतो तो कसा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित आणि वजनाशी संबंधित बऱ्याचदा समस्या जर तुमच्या आहारात फायबर प्रमाण योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून आराम मिळणार आहे त्यासाठी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या काही रखडलेल्या कामांमध्ये सकाळपासून व्यग्र असाल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळतील. काही अनावश्यक चिंतेत अडकून तुम्ही तुमच्या कामापासून विचलित होऊ शकता. ही परिस्थिती तुमच्यासाठी कठीण सिद्ध होईल. एखाद्या कामासाठी तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. तुमच्या रागीट स्वभावामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतात. […]

अधिक वाचा..