ग्राहकांच्या सोयीसाठी सहकारी ग्राहक भांडारच्या माध्यमातून विक्रीचा प्रयत्न; पणन मंत्री जयकुमार रावल

नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा मुंबई: केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली ‘भारत’ आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला चिंतन शिबिर नागपूरमध्ये; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती..?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी – माजी आमदार, आजी – माजी खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते यांचा समावेश असणार आहे. […]

अधिक वाचा..

बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात OBC प्रवर्गात मोडते. ऑनलाइन पद्धत (आपले सरकार पोर्टल) वेबसाइट: aaplesarkar.mahaonline.gov.in प्रक्रिया “नवीन नोंदणी” करा लॉगिन करून “महसूल विभाग → जात प्रमाणपत्र” निवडा अर्ज भरून माहिती द्या. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरा. अर्ज सबमिट करून […]

अधिक वाचा..

दहा वर्षांपासून जिगरी दोस्त! बायको रंगेहाथ सापडताच डॉक्टरकडून बायकोसह भाजप नेत्याची निर्घृण हत्या

हायप्रोफाईल लफड्याचा भयंकर शेवट धूमनगंज: भाजप नेता रणधीर सिंह यादवच्या हत्येनंतर प्रेमप्रकरणाचा ट्रँगल समोर आला आहे. रणधीरचे हत्येतील मुख्य आरोपी डॉ. उदयची पत्नी अंजलीशी प्रेमसंबंध होते. रणधीर दरमहा बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अंजलीला ट्रान्सफर करत असे. अंजलीने ही रक्कम तिच्या गरजांसाठी खर्च करत होती. पोलिसांनी डॉ. उदय, त्यांची पत्नी अंजली आणि मित्र रणधीर यांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक आता वाद टळणार

औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार तसेच वाद संपुष्टात येणार. कोणते रस्ते समाविष्ट ग्रामीण रस्ते – गाव ते गाव जोडणारे हद्दीचे रस्ते – ग्रामसीमा जोडणारे गाडी मार्ग (१६ ते २१ फूट रुंदी) पाय मार्ग (८ ¼ फूट रुंदी) शेतावर जाणारे पायमार्ग […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांचे, चक्क ठाकरे गटाने केले कौतुक

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाने […]

अधिक वाचा..

GST मोठा निर्णय! 12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; ‘या’ वस्तू स्वस्त होणार

औरंगाबाद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीनंतर ऐतिहासिक घोषणा केली असून 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. म्हणजेच 12% आणि 28% स्लॅब संपुष्टात आले आहे. आता जाणून घ्या कोणत्या वस्तू-सेवा स्वस्त झाल्या आहेत. 5% जीएसटीमध्ये स्वस्त झालेल्या वस्तू हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम बटर, तूप, चीज, […]

अधिक वाचा..

भावाने साथ दिली नाही! निलंबनानंतर दुसऱ्याच दिवशी के. कविता यांचा BRS ला ‘जय तेलंगणा

नवी दिल्ली: भारत राष्ट्र समितीच्या (BRS) निलंबित नेत्या के. कविता यांनी आपले कुटुंब आणि पक्षात सुरू असलेल्या कथित कटांबाबत माध्यमांमध्ये विधान केले आहे. यासोबतच, त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. कविता यांनी केवळ आपला भाऊ के.टी. रामा राव यांच्यावरच निशाणा साधला नाही, तर चुलत भाऊ हरीश राव आणि संतोष राव यांच्यावरही गंभीर आरोप केले. […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उप समितीची स्थापना, आजच GR निघणार

मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली […]

अधिक वाचा..