आता गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार ‘या’ २६ गावांचे अतिक्रमण पाडणार…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ७ जुलै महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष केंद्रित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार; हर्षवर्धन सपकाळ

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यपदी शशिकांत शिंदे आहे तरी कोण…

मुंबई: आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे […]

अधिक वाचा..

गड आला, पण सिंह गेला…

मुंबई: शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे. या पदावर आधी जयंत पाटील कार्यरत होते. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली पक्षानं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली. पैकी लोकसभेला पक्षाचा घवघवीत यश मिळालं. तर विधानसभेला पक्षाचा दारुण पराभव झाला. यानंतर आता शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना संधी दिली आहे. ते मूळचे […]

अधिक वाचा..

शेवटी पवारांनी भाकरी फिरवलीच

मुंबई: शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. परंतु, आपण प्रदेशाध्य पदाचा राजीनामा दिला नसल्याचे पाटलांनी काल सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटलांनी पदाचा राजीनामा देत […]

अधिक वाचा..

भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणजे ‘आधार कार्ड’ नव्हे…

मुंबई: भारतीय नागरिकत्व म्हणजे केवळ देशात जन्म घेणे नव्हे, तर त्या राष्ट्राशी असलेली एक सखोल ओळख आणि जबाबदारीची बांधिलकी. परंतु आज जेव्हा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ओळखपत्रांची इतकी चलती आहे, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो “मग खरंच, माझ्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतं कागदपत्र आहे?” बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमुळे आणि […]

अधिक वाचा..

आधी सासू-सासरे अन् आता नवऱ्याचा मृत्यू…

मेरठ: मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या २९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इशांतचे आईवडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला. कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे. त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला. मिळालेल्या माहितीनुसार, इशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या […]

अधिक वाचा..

पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होत सल्याची चर्चा असतानाच आता मनसेतुनच मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि राज ठाकरे यांनी बाजू भक्कमपणे मांडणारे प्रकाश महाजन यांनी आता पक्षावरची उघड नाराजी बोलून दाखवली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी स्वत: राजठाकरेंसह सर्व वरिष्ठ […]

अधिक वाचा..

…तर मुंबईवर हल्ला झालाच नसता

मुंबई: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शिफारशीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राज्यसभेवर खासदारकी मिळवून उज्वल निकम यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. खासदारकी मिळाल्यानंतर उज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलीच्या कार्यकाळाचा प्रवास मांडला. यावेळी बोलताना उज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तचे नाव घेत 267 जणांचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला महत्त्व नाही पण…

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे फार चालते, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाह्मण समाजाचे नेते आहेत. तरी, गडकरी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नागपूर […]

अधिक वाचा..