मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं

बीड: बीडच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. बीडच्या वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी कमळ सोडून अजित पवारांचं घड्याळ हाती बांधलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडला. बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र मानले जातात. राजाभाऊ मुंडे-बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. बाबरी मुंडे यांचं […]

अधिक वाचा..

राहुल गांधीनी मतचोरीच्या पुराव्यांचा बॉम्ब फोडला…

मुंबई: लोकसभेसह महाराष्ट्र व हरयाणाची निवडणूक चोरली गेल्याचा आरोप करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज बॉम्ब फोडला. भाजप व निवडणूक आयोगाच्या संघटित फ्रॉडचा त्यांनी पर्दाफाश केला. राहुल गांधी यांनी मतचोरीच्या पुराव्यांचा सात फुटांचा ढीगच देशाला दाखवला. ‘पॉइंट टू पॉइंट’ प्रेझेंटेशन मीडियासमोर केले. बोगस मतदार, बनावट पत्ते, फसवे फोटो सगळे चव्हाट्यावर आणले. राहुल यांच्या […]

अधिक वाचा..

त्या कलाकेंद्रात चालायचा कुंटणखाना; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून केला पर्दाफाश

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरण राज्यभरात गाजले. अशात पोलिसांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारूळ पाटीजवळील एका कलाकेंद्रावरील कुंटणखान्याचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला. यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने दोन पीडितांची सुटका केली. यातील एक पीडिता गुजरातमधील आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

पुण्यात महाविकास आघाडीला मनसेच इंजिन जोडल जाणार का?

पुणे: राज्यात हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने मनसे शिवसेनेसोबत जाणार की महाविकास आघाडीत येणार यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, पुण्यात मनसेच्या मदतीला महाविकास आघाडी धावून आल्याने मनसेचे इंजिन महाविकास आघाडीला जोडले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. […]

अधिक वाचा..

कलेक्टरला आलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला अन्‌….

कराड: राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे (दि. 07 ऑगस्ट) सातारा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना लॅंडलाईन फोन खणखणला. तो थेट मंत्री शंभूराज देसाई यांनी उचचला आणि अनेक दिवसांपासून पेडिंग असणारे कराड तालुक्यातील मलकापूर येथील वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर थेट कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन लावत संबंधित वकिलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश […]

अधिक वाचा..

तेव्हा काँग्रेसचे २७ हजार बूथ एजंट काय करत होते, काँग्रेसने मतदारांचा अपमान बंद करावा; आशिष शेलार

मुंबई: काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टीकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले आहे. लोकांनी मतपेटीतून दिलेला जबरदस्त धक्का काँग्रेस आणि माविआला पचवता आलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि […]

अधिक वाचा..

अखेर राहुल गांधींनी घोळाचे पुरावे दिलेच

कर्नाटक: काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून भारतीय निवडणूक आयोगावर सातत्याने मतदान चोरीचा आरोप केला जात आहे. त्याबाबत त्यांनी गुरूवारी काही महत्वाचे पुरावेच दिले आहेत. एकाच व्यक्तीचे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील मतदारयादीतही नाव असल्याचे समोर आले आहे. तसेच 70 ते 80 जण एकाच खोलीत राहत असल्याचा पत्ताही मतदारयादीत असल्याचे पुरावे राहुल […]

अधिक वाचा..

रुपाली चाकणकरांच्या गंभीर आरोपांनंतर खडसेंचंही मोठं विधान

जळगाव: पुण्यातील खराडी येथे फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हेही अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचप्रकरणात प्रांजल खेवलकरांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा धक्कादायक माहिती समोर आणल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार […]

अधिक वाचा..

सरपंच, उपसरपंचांच मानधन झाले दुप्पट

नाशिक: राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच, उपसरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती. परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेली अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसून त्यांची केवळ 200 रुपये बैठक भत्त्यावर बोळवण केली जात आहे. शासन सरपंच, उपसरपंचांवर मेहरबान, […]

अधिक वाचा..

नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून […]

अधिक वाचा..