ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे; पृथ्वीराज चव्हाण

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच आहे मुंबई: काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब! जाऊन घ्या शासनाच्या महाज्योती मोफत टॅब योजना 2025 बद्दल

संभाजीनगर: आजच्या डिजिटल युगात शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता तंत्रज्ञानावर आधारित होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तर्फे इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती – अ (VJ-A), भटक्या जमाती – ब (NT-B), भटपा जमाती – क (NT-C), भटक्या जमाती – ड (NT-D), विशेष मागास प्रवर्ग […]

अधिक वाचा..

डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ संपन्न

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३ डोंबिवलीकरांसह सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. […]

अधिक वाचा..

शाळांची उन्हाळी सुट्टी आणि शाळा १६ जुनला शाळा सुरु करण्याचे परीपत्रक अर्धेकच्चे

राज्यातील ICSE आणिCBSE च्या शाळा सरकारच्या लाडक्या  मुंबई: दि.२९एप्रिल२०२५ ला डॉ. श्रीराम पानझाडे,शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय म.रा., पुणे आणिशरद गोसावी ,शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा. यांच्या सहीने उन्हाळी सुट्टी बाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले गेले. त्याच्या अंमलबजावणी साठी ते सर्व संबंधित विभागीय संचालक,शिक्षणाधिकारी,शिक्षण निरिक्षक यांना पाठवण्यात आले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व […]

अधिक वाचा..

ओस्तवाल पॅराडाईज घोटाळा उघडकीस; रहिवाशांची 2 कोटींच्या फसवणुकीची गंभीर तक्रार

मिरा रोड: मिरा रोड पूर्व येथील ओस्तवाल पॅराडाईज सोसायटीमधील रहिवाशांनी विकासकांविरोधात सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, व कायद्याच्या मंजुरीशिवाय बांधकाम वाढवणे अशा गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. सोसायटीचे सचिव पुढे सरसावले तक्रारदार श्री. रंजीत उमेश्वर झा (वय 46), […]

अधिक वाचा..

अकरावी प्रवेशासाठी संभाजीनगरमधील टॉप महाविद्यालये आणि त्यांची माहिती

1) देवगिरी महाविद्यालय (Deogiri College) स्थापना: 1960 NAAC ग्रेड: A (CGPA 3.75) प्रमुख अभ्यासक्रम: विज्ञान, वाणिज्य, कला, संगणक विज्ञान, जैवतंत्रज्ञान, मानसशास्त्र इ. वेबसाइट: http://deogiricollege.org 2) मिलिंद महाविद्यालय (Milind College) विशेषता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून स्थापन विभाग: विज्ञान, वाणिज्य, कला वेबसाइट: http://www.milindscience.org 3) मौलाना आझाद कला आणि विज्ञान महाविद्यालय स्थापना: 1963 अभ्यासक्रम: कला, विज्ञान, फार्मसी, […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजारांपर्यंत कर्ज

कर्जाचा हप्ता त्यांच्या 1500 रुपयांमधून सरकार भरणार संभाजीनगर: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत असून याअंतर्गत, ज्या महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. याचा फायदा काय होणार स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. existing व्यवसायाचा विस्तार करू शकतील. घरातील काही आवश्यक गरजा पूर्ण […]

अधिक वाचा..

‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती […]

अधिक वाचा..

भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, पंतप्रधान मोदी व जे. पी. नड्डांनीच माफी मागावी

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुंबई: ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे […]

अधिक वाचा..

योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे; जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर 

भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा सिंधुदुर्ग: योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे […]

अधिक वाचा..