तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर झाली असून या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र खोटारडेपणा व चॉकलेटच दिले

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास मुंबई: काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त […]

अधिक वाचा..

घरात बसून तोंड पाटील की करणाऱ्यांना धडा शिकवा, दहशत झुगारून विकासाला मतदान करण्याचे आवाहन

धनुष्यबाणासमोरील बटन दाबून, विजयी गुलाल उधळा अक्कलकोट: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाभोवती निवडणूक फिरत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अक्कलकोट येथे झालेल्या सभेत ते […]

अधिक वाचा..

भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ; संध्याताई सव्वालाखे

महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार मुंबई: भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे. भारताच्या […]

अधिक वाचा..

देशात आजपासून ४ नव्या श्रम संहिता लागु 

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी देशात ४ नव्या श्रम संहिता ( लेबर कोड) लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या ४ श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये ‘द कोड ऑन वेजेस’ २०१९, ‘द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड’ २०२०, ‘द कोड ऑन सोशल सिक्युरिटी’ २०२० आणि ‘द ऑक्युपेशनल सेफ्टी’, ‘हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड’ […]

अधिक वाचा..

गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है’

मतचोरी विरोधात राहुल गांधींचा लढा लोकशाही वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे मोठे स्कँडल पुराव्यासह उघड केले आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असून हा विषय एकट्या काँग्रेस पक्षापुरता मर्यादीत नसून तो सर्वांचा आहे. राहुल गांधी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चर्चांना उधाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी नगराध्यक्षा सुवर्णा निलेश लंटाबळे आणि अपक्ष उमेदवार आबिद शेख यांसारख्या चर्चेत असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे… वार्ड क्र. […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या नाट्यमय घटनांनी शहराचे राजकीय तापमान शिगेला पोहोचले. महाविकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनी नगराध्यक्षपदासह सर्व २४ जागांवर स्वबळावर उमेदवारी दाखल केल्याने आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत प्रथमच चार पक्ष प्रत्यक्ष पक्षीय चिन्हावर रिंगणात उतरल्याने तसेच अपक्ष उमेदवार […]

अधिक वाचा..

स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्रात एकत्र लढून लोकसभेला विजय तर विधान सभेला पराभव झाला मुंबई: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली असता लोकसभेला मोठे यश मिळाले पण विधानसभेला मात्र अपयश आले, त्यावेळी नविन भिडूचा विचार नव्हता. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस व राजदबरोबर १० पक्षांची आघाडी होती, मतचोरीच्या पार्श्वभूमीवर निकाल वेगळेच लागले. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी […]

अधिक वाचा..