मंत्री योगेश कदमांच्या कारनाम्याची फाईल मुख्यमंत्र्यांना दिली; परब म्हणाले राजीनामा होईल.

मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालणाऱ्या बारवर एकदा नाही तर तीन वेळा पोलिसांनी छापेमारी करुन कारवाई केली आहे. या कारवाईसंबंधीचे सर्व पुरावे आणि खेड येथील वाळू उपसा प्रकरणाचे पुरावे आज मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. शिवसेना ठाकरे […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंचे खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र

मुंबई: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरल्यामुळे ठाकरेंनी हे पत्र लिहिले आहे. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील खासदारांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरलं होतं. तसेच दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक […]

अधिक वाचा..

राज-उद्धव ठाकरे भेटीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे 13 वर्षांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले. दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात पत्रयुद्ध पाहायला मिळाले. तिसरी मोठी घटना म्हणजे पुण्यातील रेव्ह पार्टीवरील कारवाई. या कारवाईत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. या तिन्ही घटनांवर […]

अधिक वाचा..

तू गलत भी है, तू कातिल भी हैं’.. 

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता. त्यामुळेच धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही अनेक आरोप धनंजय मुंडेंवर होत आहेत. त्यामुळे ते मागच्या काही दिवसांपासून शेरोशायरीमधून व्यक्त होताना दिसून येत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, माझी वंजारी जात, माझा बीड जिल्हा काही लोकांनी बदनाम केला. […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे, केलं मोठं वक्तव्य

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, हे प्रकरण चांगलंच तापलं होतं, त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडीओ समोर आला, त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप […]

अधिक वाचा..

कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नाही 

अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही. तसेच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू असंही ते म्हणाले. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं […]

अधिक वाचा..

ते जे बोलले ती वस्तुस्थिती आहे, ठाकरे ब्रँड आहे…

मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी वरळी पोलिस कँम्पमधील मुंबईचा पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला अमित ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी अदित्य ठाकरे न आल्यामुळे दोघांची भेट […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ‘तो’ एक शब्द वापरला अन्

मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी 25 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. बाळासाहेबांच्या खोलीत जात त्यांच्या आसनाला अभिवादन केले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते धास्तावले […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

शिंदे गटाला भरली धडकी, उचललं मोठं पाऊल मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवारी २७ जुलै रोजी ६५ वा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ दिला. त्यासोबतच वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गडावर अन्नधान्य पुरवणारा वंजारी समाज आहे. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या; पण त्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. मी चुकलो तर मला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ठाण्यात व्यक्त केली. […]

अधिक वाचा..