sharad-pawar-ashok-pawar

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

वडगाव रासाई (तेजस फडके) : शिरूर तालुका एके काळी दुष्काळी तालुका होता. पण, राज्यात आज ८५ टक्के बागायती असलेला हा पहिला तालुका ठरला आहे. शिरूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे.  आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. शिरूर- हवेली […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये बुधवारी (ता. १३) सभा घेतली होती. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असे म्हणत त्यांचा पराभव 100 टक्के करा, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे […]

अधिक वाचा..

लोकशाही व संविधान मान्य नसणाऱ्या भाजपाकडून व्होट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान

मुंबई: भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र द्रोही, गद्दार महायुतीला सत्तेतून बाहेर करा…

आरमोरी: महाराष्ट्राला थोर संतांचा वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी उपस्थित होते. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाराच्या हातात गेले. महाराष्ट्रातील प्रकल्प, जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आले. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. महाराष्ट्राची ही निवडणूक तो स्वाभिमान […]

अधिक वाचा..
sharad-pawar-walse-patil

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

मंचर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी आज (बुधवार) सभा घेतली. दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केलीय, जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, या निवडणुकीत वळसे पाटलांना 100 टक्के पराभूत करा, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी देवदत्त […]

अधिक वाचा..
ashok-pawar-banner

अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…

विरोधकांकडून उठवल्या जातात वावड्या.. शिरूर (तेजस फडके): पुणे-सोलापूर महामार्गावरील गावांमध्ये आमदार अशोक पवार यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशोक पवार यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. आमदार अशोक पवार यांचे बॅनर हटवून त्याठिकाणी शरद पवार यांचे बॅनर लावल्यामुळे पूर्व-हवेली परिसरात विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या दोघांवर कारवाई करा…

साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी साधू कटके आणि यांचे पुत्र संतोष कटके यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून साधू कटके आणि संतोष कटके वर कठोर कायदेशीर […]

अधिक वाचा..

स्वराज्य संग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील […]

अधिक वाचा..

उद्योगपतींना लाखों कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही

गोंदिया: शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षात एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का […]

अधिक वाचा..
ashok-pawar

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

शिरुर (तेजस फडके): सध्या थंडीच वातावरण सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात मात्र विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम झाले असुन आमदार अशोक पवार यांनी दोन वेळा विधानसभेत निवडुन गेल्यानंतर केलेली विकासकामे विरुद्ध विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली ‘मलिदा गॅंग’ अशीच सध्या लढत सुरु झाली आहे. अशोक पवारांचे विकासाचे राजकारण हे वीज, पाणी, शेती, आरोग्य या शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजांभोवती […]

अधिक वाचा..