Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार
वडगाव रासाई (तेजस फडके) : शिरूर तालुका एके काळी दुष्काळी तालुका होता. पण, राज्यात आज ८५ टक्के बागायती असलेला हा पहिला तालुका ठरला आहे. शिरूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे. आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. शिरूर- हवेली […]
अधिक वाचा..