महाराष्ट्रातील ३५ हजार कंपन्या बंद; उद्योगांवरील सरकारचे दावे फोल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती झाल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा सपशेल फेल ठरला आहे. सरकारचे दावे कागदावरच असून भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांच्या गुंडगिरीमुळे राज्यातील उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा इतर राज्यांत स्थलांतरित होत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३५ […]

अधिक वाचा..