काही मसालेदार खाल्यावर छातीत जळजळते? पाहा कारण आणि करा हे योग्य उपाय

काहीही खाल्ले किंवा जास्त वेळ झोपल्यावर बरेचदा छातीत जळजळते. त्यामागे अनेक कारणे असतात. जळजळ फार कॉमन आहे म्हणून त्याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र अशी जळजळ सारखी होणे चांगले नाही. छातीवर त्याचा ताण येऊ शकतो. अनेकदा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत उलट्या दिशेने येते. असे झाल्यावर आपण म्हणतो अन्न वरवर येत आहे. असे जेवल्यानंतर किंवा काही […]

अधिक वाचा..

काहीही खाल्लं की छातीत जळजळ होते? करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..

खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्‍लोटिंगची समस्या येते. म्हणून पाणी पिऊ नये  फळांमध्ये […]

अधिक वाचा..

जेवण केल्यावर आंघोळ का करू नये 

रोज २ ते ३ वेळ जेवण करणं ही आपल्या शरीराची गरज असते. कारण आहाराशिवाय आरोग्य चांगलं राहू शकत नाही. जेवणाचे काही नियम असतात. पण सगळेच लोक ते फॉलो करतात असं नाही. जास्तीत जास्त लोक जेवणाआधी आणि नंतर काहीना काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जेवणानंतर आंघोळ करू नये जर जेवण […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर काही तासांनी भुक का लागते?

सकाळी उठल्यानंतर दूध पिऊन तुम्ही शाळेत जाता. मग मधल्या सुट्टीत आईने दिलेला डवा खाता. तरी परत शाळा सुटल्यावर घरी जाईपर्यंत तुमच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. हा अनुभव तुम्ही सगळ्यांनीच घेतला असेल. दुपारी भरपेट जेवल्यावर पुन्हा रात्री भूक लागतेच. असे का होते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माणसाच्या मेंदू मध्ये भूक, तहान याची केंद्रे असतात. पोटात […]

अधिक वाचा..