शिरूर तालुक्यात अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत चालकाला अटक

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे भरधाव टेम्पोने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र, शिरूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर; माऊली गव्हाणेच्या पार्थिवावर तब्बल दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार; दुसरा आरोपी अटक

शिरुर (तेजस फडके): पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दाणेवाडी येथुन रविवार (दि १६) रोजी एका आरोपीला रात्री अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०) रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांनी दारुसाठा कारवाई नंतर गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या…

साडेतीन किलो गांजा जप्त.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी दारूसाठ्याच्या कारवाईनंतर जांबुत येथून गांजा विक्री करणाऱ्या एका जणाला पकडले असून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा किंमत ३८ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. समिर हजरतअली शेख (वय ३० रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे) […]

अधिक वाचा..

जेवणानंतर चालल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का?

चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे असे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहिती आहे का? जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालल्याने साखरेचे प्रमाण तितके वाढत नाही, जितके व्यक्ती बसून असताना वाढते. चालणे हे रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रक्तातील साखरेच्या […]

अधिक वाचा..

रात्री जेवण झाल्यावर तुम्ही या २ गोष्टी करा

आपण दिवसभर दमून घरी येतो. थोडे फ्रेश होतो आणि भूक लागल्याने काहीतरी खातो नाहीतर चहा घेतो. मग थोडा वेळाने जेवण करतो आणि टीव्हीसमोर बसून राहतो. अशाप्रकारे जेवण झाल्या झाल्या लगेच बसून राहणे आरोग्यासाठी घातक असते. त्यापेक्षा जेवण झाल्यावर किमान १५ ते २० मिनीटे तरी चालायला हवे. मधुमेह, बीपी, हार्मोनल प्रॉब्लेम, निद्रानाश, नैराश्य, उत्साहाची कमतरता अशा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

शिरुर (तेजस फडके) राज्यात एक महिन्यापुर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. शिरुर-हवेली तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर महिनाभरातच शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री, पान मसल्याच्या नावाखाली खर्रा विक्री, गावठी दारु, जुगार, मटका तसेच अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट […]

अधिक वाचा..

रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर बंद म्हणजे बंदच…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली असून त्यासाठी ६ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या…

मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी 20 दिवस उलटूनही कारवाई नाहीच…

नातेवाईक तक्रार द्यायला पुढे न आल्याने फाईल बंद…? शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील 33 वर्षीय अंजली गायकवाड या महिलेने सुसाईड नोट लिहीत (दि 8) मे रोजी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. अंजली यांनी लिहिलेल्या सहा पानी सुसाईड नोटमध्ये रांजणगाव MIDC तील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे नाव असताना मागील 20 दिवसात पोलिसांनी त्याला साधे चौकशीलाही […]

अधिक वाचा..

विकासकामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पवन वाळूंज यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

शिरुर (अरुणकुमार मोटे): १५ व्या वित्त आयोगातून मंजूर असलेली सन २०२० ते २०२२ या काळातील विकासकामे अद्यापही मार्गी लागत नसल्याने आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पवन वाळूंज यांनी दिला होता. सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात फाकटे ग्रामपंचायतमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. मात्र मंजूर विकासकामे वारंवार तक्रार करूनही […]

अधिक वाचा..