शिरुरमधून पोलिसाच्या हाताला झटका देवून बेडीसह आरोपी फरार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूरच्या लॉकअप मधील आरोपी पळून जाण्याची घटना काही महिन्यांपुर्वी घडली असताना पुन्हा शिक्रापूर येथील आरोपी शिरूर पोलिस स्टेशन च्या आवारातून पोलिसाच्या हातावर तूरी देवून बेडी सह फरार झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी धनराज मधुकर डोंगरे यास अटक करुन शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस कस्टडीसाठी पोलिस अंमलदार भालेराव […]

अधिक वाचा..

सकल हिंदू जनगर्जना मोर्चानंतर पोलिसांनी केले गुन्हे दाखल…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेला मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले. तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. तसेच एका शौचालयावर असलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मोर्चा […]

अधिक वाचा..

जेवण झाल्यानंतर हे नक्की करुन पहा…

1) जेवणानंतर एक चमचा भाजलेले तीळ आणि जवस खावे. पचनासाठी आणि कोलेस्टेरॉल साठी उपयुक्त असतात. २) दोन चमचे धणे व दोन चमचे जिरे एक लिटर पाण्यात रात्री भिजत घालणे. त्यात एक खडीसाखरेचा खडा टाकणे. सकाळी गाळून दिवसभर थोडे थोडे घेतल्यास लघवीची जळजळ कमी होण्यास मदत होते. ३) दोन वेलदोडे सोलून दोन्ही जेवणानंतर खावे. पित्ताच्या जळजळसाठी […]

अधिक वाचा..

कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…

मुंबई: ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे असा टोलाही जयंत पाटील […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ड्रील मशिनचा करंट लागून एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथिल संग्राम हॉटेल येथिल पत्र्याच्या वरती ड्रील मशिनच्या सहाय्याने काम करत असताना ड्रील मशिनचा करंट लागून विक्रम राम ब्रिज राजभर (वय 32) रा. कारेगाव ,मूळ रा. मयारी कल्याणपुर ता. मधुबन जि. उत्तर प्रदेश हा कामगार मृत्यू पावला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) जानेवारी रोजी सायंकाळी ५ :१० वाजल्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवक सासुरवाडीत आल्याने हॉकी व लोखंडी गजाने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील सासरवाडीत आलेल्या व्यक्तीला दोघा युवकांनी हॉकी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव रामदास शिंदे व शुभम प्रभाकर शिंदे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राशीन ता. कर्जत येथील अंबादास साळवे यांची पत्नी शीतल साळवे हि तिच्या आईच्या घरी माहेरी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील अण्णापूर येथे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विहीरीत पडून एक युवक ठार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर – मलठण रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे रा. आसेगाव रस्ता, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर या युवकाचे त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अल्टो केटेन गाडी नं. MH- १६ AT -१६६२ ही गाडी चालवत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्त्याच्या खाली जावून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा […]

अधिक वाचा..

सोनसाखळी चोऱ्यांनंतर आता शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातलेला असताना चोरटयांनी आण्णापूर येथील घोडनदी पात्रात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी केली आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला संजय रामदास कुंरदळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 1) फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्याच्या सुमारास फिर्यादी संजय कुंरदळे यांनी घोडनदीवरील […]

अधिक वाचा..

निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र आजचा दिवस उजाडताच सात जणांची हत्या झाल्याचे उघड झाले अन् संपूर्ण निघोज नखशिखांत हादरले गावात सन्नाटा पसरला तसेच शेजारीच असलेल्या शिरुर तालुक्यातही या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. हे हत्या झालेले कुटुंब जरी मूळचे निघोजचे नसले […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याचे अनेक फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..