एका दिवसात ५ धक्कादायक घटना; नागपूरच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात बुधवारी घडलेल्या सलग गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. महिलांवरील अत्याचार, फसवणूक, अपघात आणि चोरीच्या घटनांनी शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. प्रमुख घटना एका नजरेत 1) शाळकरी मुलीचा पाठलाग, विनयभंग प्रकरण खापरखेडा परिसरात १३ वर्षीय मुलीचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मुलीच्या […]
अधिक वाचा..