ठराविक लोकांच्या फायद्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वेळ बदलली जातीये

शिरुर (तेजस फडके): गेली अनेक वर्ष श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल मोठया प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या एक वर्षापुर्वी कोरोना काळानंतर वेळेत बदल करत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 हि वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनासोयीस्कर झाले होते. परंतु ऐन […]

अधिक वाचा..

शासनाचे शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी 666 कोटी अनुदान

पुणे: केंद्राच्या 7 एप्रिल 2022 च्या पत्रान्वये ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार’ची ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना-कॅफेटेरिया’ या नावाने पुनर्रचना करण्यात आली असुन त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना – कॅफेटेरिया अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रतिथेंब अधिक पीक योजना तथा सूक्ष्म सिंचनासाठी […]

अधिक वाचा..