महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी! महायुतीला ६ जागांचा फायदा, शरद पवारांच्या उमेदवारीकडे लक्ष

मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. […]

अधिक वाचा..

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी वेळीच द्या लक्ष

चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर चेहरा बघून आपण एखाद्याचा मूड कसा आहे याचा अंदाज देखील लावू शकतो. याचबरोबर, चेहऱ्यात होणारे सूक्ष्म बदल हे आपल्या आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देखील देतात. आपल्या चेहऱ्यामध्ये होणारे लहान – मोठे बदल आपण बरेचदा चुकीच्या स्किनकेअर रूटीनचा परिणाम किंवा ऋतूमानातील […]

अधिक वाचा..

शिरुर बसस्थानक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन : खड्ड्यात झोपून सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक अभिनव आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिरूर बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, बसस्थानकाच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुन्या आश्वासनांची पूर्तता न […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील या गावात आगळया वेगळ्या मतदार केंद्राने घेतले मतदारांचे लक्ष वेधून..

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका आगळया वेगळया आदर्श मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी ८ मतदान केंद्र होते. तेथे एकुण ८, ५९९ मतदार होते. तेथे ५,९९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तेथील मतदारांच्या चांगल्या सोईसाठी मतदारांना सावलीसाठी मंडप, स्वागतासाठी कमान, पिण्यासाठी शुद्ध पाणी, सुरेख रांगोळी काढून मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरीकांची […]

अधिक वाचा..

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे कटेंगे बटेंगें

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसून ५०० रुपये किलो तर कांदा १०० रुपया किलो झाला आहे. जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील विविध हॉटेल्स नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहेत. पण एखाद्या अनोळखी हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यापुर्वी विचार करा. कारण, शिरूर तालुक्यातील विविध हॉटेलमध्ये गोमांस अथवा विविध प्राण्यांचे मांस ग्राहकांना खायला देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असे इतर प्राण्यांचे मांस दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील एका […]

अधिक वाचा..

बार्टीतील ३ संस्थांमधील गैरव्यवहारप्रकरणी अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या ३ संस्थांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे दाखले देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बार्टीअंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलांना संशोधनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण सामाजिक न्याय विभागाचे पदसिद्ध अध्यक्ष व सचिव यांनी शासन निर्णय डावलून […]

अधिक वाचा..

राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे…

स्थगन प्रस्तावाद्वारे वाघांच्या मृत्यूवर सरकारला धरले धारेवर… मुंबई: विदर्भात ७ महिन्यात १६ वाघांचा मृत्यू झाला ही नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन अथॉरिटीची आकडेवारी असून यामध्ये ९ वाघांचा नैसर्गिक मृत्यू तर ४ वाघ वीजेच्या प्रवाहाने आणि काहींची शिकारही झाली आहे त्यामुळे राजकीय पटलावर आम्ही खरे वाघ हे दाखवणाऱ्यांनी वाघांचे संरक्षण करण्यासाठीही लक्ष द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..