शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक आता वाद टळणार

औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार तसेच वाद संपुष्टात येणार. कोणते रस्ते समाविष्ट ग्रामीण रस्ते – गाव ते गाव जोडणारे हद्दीचे रस्ते – ग्रामसीमा जोडणारे गाडी मार्ग (१६ ते २१ फूट रुंदी) पाय मार्ग (८ ¼ फूट रुंदी) शेतावर जाणारे पायमार्ग […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकच करतील झेंडावंदन; गावागावातील वाद टळणार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन (१५ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) या राष्ट्रीय सणांच्या दिवशी झेंडावंदन करण्याचा मान आता केवळ त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाच राहणार आहे.   याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील यांनी प्रत्येक गावात १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) […]

अधिक वाचा..

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्या गोष्टींचे सेवन टाळायला हवे? जाणून घ्या…

आपली ‘प्रदूषणाने आणि विषारी पदार्थांनी भरलेली जीवनशैली’ शरीरावर पोषक घटकांच्या पुरवठ्याची प्रचंड मागणी करते, जी बहुतेकदा अन्नाच्या सेवनापेक्षा जास्त असते. खराब आहार रोखण्याचे सर्व उत्तम मार्ग असूनही, आजकाल अन्नातील पोषक घटकांचे प्रमाण दशकांपूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. पारंपरिक शेती पद्धती आणि पोषक घटकांचा अभावयुक्त माती यांमुळे आपल्या अन्नात अनेकदा पोषक घटकांचा अभाव असतो. त्याशिवाय सतत स्क्रीन […]

अधिक वाचा..

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं तुळजाभवानी चरणी साकडं मुंबई: राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात ग्रामपंचायतच्या निषेधार्थ समाज मंदिराला लागले अचानक टाळे…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिराजवळ समाज बांधवांसाठी सुरु असलेले स्वच्छता गृहाचे काम जवळील शिक्षण संस्थेच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतने बंद केल्याच्या निषेधार्थ समाज बांधवांनी समाज मंदिराच्या मुख्य गेट ला टाळे ठोकून ग्रामपंचायतचा निषेध नोंदविला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिर परिसरात स्वच्छता गृह बांधण्याची मागणी नागरिकांनी […]

अधिक वाचा..

सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली

गॅस दरवाढ, महागाई, शेतकरी प्रश्नांवर विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबई: खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधीमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. भाजपाने त्यासंदर्भात हक्कभंग ठराव आणला होता. सभागृहात कोणाचाही विरोध नव्हता. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यावा व जनतेचे प्रश्नही महत्वाचे आहेत […]

अधिक वाचा..