ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचे सगळेच पालथे झाले…

हिंदु धर्माचा अपमान करणाऱ्यांना तमाम हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हिंगोली: कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा नाही, तर ती आपल्या सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. म्हणून तर दरवर्षी शिवभक्त हजारो किलोमीटर चालून पवित्र गंगाजल आणून शिवशंकरावर अर्पण करतात. यात त्याग, समर्पण आणि एकजुटीची भावना आहे. भगवान शंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे […]

अधिक वाचा..