रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक […]

अधिक वाचा..

दुसऱ्याच्या जमिनीतून पाइपलाइन टाकण्यापूर्वी जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

औरंगाबाद: शेतीसाठी पाणी ही मूलभूत गरज आहे, पण पाण्याच्या स्रोतापासून शेत दूर असेल, तर पाइपलाइन टाकण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, जर ही पाइपलाइन शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीतून जात असेल, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच ती टाकणे आवश्यक आहे. अन्यथा मोठे वाद निर्माण होऊ शकतात. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम […]

अधिक वाचा..

दिवसभरात व्यायामाला वेळ नसेल तर झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिट, व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी 

मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. केस काळे करणे, अँटी एजिंग क्रीम लावणे, फेस मसाज करणे असे नानाविध उपचार केले जातात. हे थांबवायचे […]

अधिक वाचा..

त्यांनी नौटंकी करण्याऐवजी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा 

नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव… मुंबई: जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे. दरम्यान नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी […]

अधिक वाचा..

चहा पिण्याआधी पाणी पिण्याचे अनेक फायदे 

गरमा गरम मसालेदार चहानं दिवसाची सुरूवात करणं अनेकांची सवय असते. चहाची अनेकांना सवय असते. तो प्यायल्याशिवाय कोणत्याही कामात त्यांचं लक्ष लागत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, घरातील मोठे लोक चहा प्यायल्यावर पाणी न पिण्यास सांगतात. अनेदा तुम्ही हेही पाहिलं असेल की, सामान्यपणे जास्तीत जास्त लोक चहा पिण्याआधी पाणी पितात आणि नंतर चहा पितात. चहा […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाक घरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. आयुर्वेदात वेलचीला ‘क्वीन ऑफ स्पाइसेस’ म्हणजेच ‘मसाल्यांची राणी’ म्हटलं जातं, जी अनेक औषधी गुणधर्मांनी […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे 

झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. १) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या 

झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. १) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन […]

अधिक वाचा..

आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावावे लागणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहित…

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. त्यांनी अदिती तटकरे यांनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणाची माहिती दिली. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे अदिती यांना माहित असल्याचे पवार म्हणाले. तसेच या धोरणातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी नावात केलेला मोठा बदल सांगितला आहे. यापुढे अजित अनंतराव पवार असं नाव […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

शिरुरमध्ये गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाईड नोट 

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका  33 वर्षीय महिलेने सोमवार (दि 8) रोजी दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 33, रा.रामलिंग ता.शिरुर जि पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर) यांनी  […]

अधिक वाचा..