हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

काकडी भरपूर लोक रोज आवडीने खातात. पोट थंड ठेवण्यासाठी, शरीरात पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडीचं सेवन केलं जातं. मात्र, भरपूर लोक हिवाळ्यात काकडी खाणं सोडतात. कारण काकडी थंड असते. अशात त्यांना सर्दी होण्याची भिती असते. पण हा समज चुकीचा आहे. हिवाळ्यात शरीराची पचनक्रिया कमजोर होत असते. यामुळे काकडी खाल्ल्याने पचनास समस्या […]

अधिक वाचा..

इलायची सेवन करण्याचे फायदे

इलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. गुणधर्म तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी. उपयोग  १) जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा. २) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या. ३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या. ४) जास्त लघवी – पांढरे तीळ […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे फायदे

१) पचन तंत्र सुधारत: हींगाचा जास्त फायदा पचन तंत्राला मिळतो. कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्याने अपचन, गॅस आणि पोटात जडपणा वाटणे या समस्या दूर होतात. तसेच अ‍ॅसिडिटीची समस्या देखील होत नाही. इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते. ज्यांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो. 2) गॅस्ट्रिक समस्या: […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालण या व्यायामाचे वजन कमी करण्यासह ८ जबरदस्त फायदे

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यात मदत रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय जाता तेव्हा शरीर उर्जेसाठी जास्त फॅटचा वापर करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास […]

अधिक वाचा..

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो. ३१-५० वर्षे, […]

अधिक वाचा..

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे  1) ब्लड सर्कुलेशन:- जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही. २) डोळ्यांना फायदा:- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा […]

अधिक वाचा..

तांदळाची पेज पिण्याचे आरोग्यादायी फायदे 

तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो. तांदळाच्या पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते. पेजेमध्ये लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेता तेव्हा त्यामधील पाणी फेकून देता. असे न करता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा मिळविण्याचा चांगला स्रोत […]

अधिक वाचा..

काळी द्राक्षे खाण्याचे फायदे

१. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. २. एकाग्रता वाढायला मदत काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही […]

अधिक वाचा..

तुळशीच्या पानांचे एक-दोन नाहीत तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

थंडीतल्या त्रासापासून संरक्षण: रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी, खोकला,घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हृदयाचे आरोग्य राखणे: रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे हृदय नेहमी सुरक्षित राहते. पोटाच्या समस्या दूर होतील: तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, पोटाची […]

अधिक वाचा..