‘मागासवर्गीय’ शब्द वगळला! ४१६ शासकीय वसतिगृहांचे नामांतर; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या नावांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या नावांतून ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या सामाजिक न्याय विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश वसतिगृहांना ‘मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृह’ […]

अधिक वाचा..

‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये जबरदस्त ट्विस्ट! काव्याच्या अपघातानंतर पार्थचा मोठा निर्णय

जीवा-नंदिनीच्या प्रेमकथेची चाहत्यांकडून मागणी मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या रंगतदार वळणावर आली आहे. पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या नात्यांभोवती फिरणाऱ्या या कथानकात अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेत रम्या गुंडांना पैसे देऊन पार्थ आणि काव्यावर हल्ला घडवून आणते. त्याआधीच पार्थ आणि काव्याने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. हल्ल्यात काव्याच्या डोक्याला मार […]

अधिक वाचा..

घरपट्टी–पाणीपट्टीवर मिळणार ५०% सवलत! राज्य शासनाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: राज्य शासनाने ग्रामपंचायतींमधील थकीत करवसुली वाढवण्यासाठी आणि गावांच्या विकासाला नवा वेग देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. निवासी मालमत्ता धारकांना आता घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करांवर थेट ५०% सवलत मिळणार आहे. या निर्णयामागील कारणे काय ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर करथकबाकी अडकून राहिल्यामुळे गावातील खालील सुविधा अडथळ्यात आल्या होत्या पाणीपुरवठा रस्त्यांवरील दिवाबत्ती रस्ते दुरुस्ती स्वच्छता मोहिमा शाळा […]

अधिक वाचा..

जुनी पेन्शन २०२६ पासून पुनर्संचयित होणार! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. २०२६ पासून जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा झाली आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता प्रत्येक कर्मचाऱ्याची सर्वात मोठी चिंता म्हणजे निवृत्तीनंतरचे उत्पन्न जुनी पेन्शन योजना (OPS) ही चिंता कमी करायची परंतु OPS बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती आता पुन्हा OPS लागू झाल्याने […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

मुंबई:राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाहीये. यामध्ये कोल्हापूरातील १७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाना भारतीय मराठा महासंघाने विरोध केला आहे. शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघाने […]

अधिक वाचा..

ST महामंडळाचा मोठा निर्णय! हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का

मुंबई: राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत. निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांना सरकारने जोर का धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने […]

अधिक वाचा..

…तर शिक्षकांना राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: खडतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन आणि कुशाग्र बुध्दीच्या जोरावर परीक्षा पास झालेल्या भावी गुरुजींना प्रमाणपत्राची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सेवेत राहण्यासाठी TET अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, सेवेत राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

सरकारचा मोठा निर्णय!आता लोनसाठी सिबिल स्कोअरची सक्ती नाही

    मुंबई: सिबिल स्कोअर म्हणजे काय हे आज जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. बँकेतून गाडी, घर, मोटारसायकल किंवा कुठलाही लोन घेताना पहिलं पाऊल म्हणून बँक ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासते. जर स्कोअर चांगला असेल तर लोन सहज मिळतं, पण जर स्कोअर कमी असेल तर लोन नाकारलं जातं. पण आता सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा […]

अधिक वाचा..

आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबई: केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे. कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळणार राज्य सरकारचा हा निर्णय आता […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उप समितीची स्थापना, आजच GR निघणार

मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली […]

अधिक वाचा..