तिरंग्याच्या प्रेमामागे भाजपा-आरएसएसचा कावा नसावा’; हर्षवर्धन सपकाळ
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता आणि स्वातंत्र्यानंतरही दीर्घकाळ संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्यात आला नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आज आरएसएसला तिरंग्याबद्दल प्रेम वाटत असेल तर त्याचे स्वागतच आहे; ‘देर आये, दुरुस्त आये’, मात्र यामागे भाजपा आणि आरएसएसचा काही कावा नसावा, असा […]
अधिक वाचा..