डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ, शुगर वाढणार नाही

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या नाश्त्याने केली जाते, याचा साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभरातील रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. डायबिटीस असणाऱ्यांनी संतुलित आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ, फायबर, प्रथिने आणि गुड फॅटस […]

अधिक वाचा..

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणा पर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

दिवसभरात योग्य वेळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आयुर्वेदा नुसार, जेवणाची योग्य वेळ केवळ आपल्या भूकेवर अवलंबून नसते, तर ती आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर (बॉडी क्लॉक) देखील परिणाम करते. योग्य वेळी योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्याने आरोग्य सुधारतेच, शिवाय दिवसभर शरीर उत्साही राहते. आयुर्वेदा नुसार, दिवस भरातील आपल्या खाण्याची योग्य वेळ कोणती असावी. योग्य वेळेवर […]

अधिक वाचा..

सकाळी नाश्ता न करण्याचे नुकसान

नाश्ता दिवसातील सगळ्यात महत्वाच्या आहारापैकी एक असतो. जर नियमितपणे पौष्टिक नाश्ता केला नाही तर याचा वाईट प्रभाव शरीरावर बघायला मिळतो. बऱ्याचदा लोक बिझी शेड्युलमुळे किंवा वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता करतच नाहीत. पण सकाळचा नाश्ता स्किप करण्याचा वाईट प्रभाव केवळ शरीरावरच नाही तर मेंदुवरही पडतो. नाश्ता न करण्याचे नुकसान एनर्जी होते कमी मेंदू एनर्जीसाठी ग्लूकोजवर […]

अधिक वाचा..

तीन महिने रोज सकाळ-दुपार-रात्री फक्त दहीभात खाल्ल्याने शरीरात नक्की काय घडत

दहीभात विशेषतः रात्रभर ठेवलेला, आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पण, जर रोज सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही वेळा फक्त आंबवलेला दहीभातच खाल्ला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. दररोज दहीभात खाल्ल्याचे फायदे नियमित दहीभात खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण संतुलित […]

अधिक वाचा..

नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा

पपई: सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा. कलिंगड: दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पौष्टिक ऑप्शन ठरतील फायदेशीर

योग्य अन्नपदार्थांनी सकाळची सुरुवात केल्याने इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते. ‘या’ पदार्थांपासून करा सकाळची सुरुवात कोमट पाणी: एका ग्लास कोमट पाण्याने करण्याची शिफारस केली आहे. “तुम्ही कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रसदेखील घालू शकता. लिंबाचा रस घालताना काळजी घ्या. कारण- ते आम्ल आिहे […]

अधिक वाचा..

उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही […]

अधिक वाचा..

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात, ब्रेकफास्टमध्ये ‘हा’ एक पदार्थ खा वजन होईल झटपट कमी

मखाना तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मखाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते. मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिजे, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीर निरोगी राहाण्यास मदत करते. तज्ञांच्या मते, मखान्यांचे दररोज सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्या दूर होण्यास […]

अधिक वाचा..

डायबिटीज (मधुमेह) असलेल्या व्यक्तीसाठी नाश्ता निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. खाली काही पर्याय दिलेले आहेत. नाश्त्याचे पर्याय 1) ओट्स (दलिया): ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला सोपे असतात. 2) अंडी: अंडी प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही अंडी […]

अधिक वाचा..

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम

ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते […]

अधिक वाचा..