नाश्ता करण्याची योग्य वेळ

सकाळचा नाश्ता दिवसाचं पहिले अन्न असते, जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं महत्वाचं असतं. नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येतो नि अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही, कामात मनही लागत नाही. सकाळच्या वेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी. […]

अधिक वाचा..

कल्याण – माळशेज घाट महामार्गावर चहा नाष्ट्यासाठी प्रचंड गैरसोय असलेले एसटी महामंडळाचे सक्तीचे बस थांबे

अणे: माळशेज घाट मार्गाने प्रवास हा एक वेगळाच अनुभव असतो. कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातून स्वतःच्या वाहनाने अप्रतिम निसर्गसौदर्याची अनुभूती घेत होणारा प्रवास फारच आनंददायी असतो. स्वतःचे वाहन असले की हवं त्या हाॅटेलला थांबून चटकदार पदार्थांचा आस्वाद घेत, फोटोसेशन करत करत प्रवासाचा आनंद द्विगुणित होत असतो. परंतु हाच प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी […]

अधिक वाचा..

रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक […]

अधिक वाचा..

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

1) सकाळचा नाश्ता (सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत) हलका आणि पौष्टिक आहार घ्या. सकाळी पचनक्रिया मंद असते, म्हणून नाश्ता हलका आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा असावा. त्यात ताजी फळे, सुकामेवा, दलिया किंवा तूप घालून बनवलेले हलके पदार्थ यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. खूप जड, तळलेले किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे. 2) दुपारचे जेवण (दुपारी […]

अधिक वाचा..

महिला आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करावा का?

सध्या पुरुष असो की स्त्री दोघांची एक समस्या समान आहे. ती म्हणजे वाढते वजन. दोघांनाही वजन कमी करण्याची मोठी चिंता सतावत असते. त्यासाठी मग ते जीमला जातात, वॉकिंग करतात, योगा करतात आणि डाएट प्लानही अवलंबतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. पण याबाबत काही शंकाही आहेत. वजन कमी करायचं असेल तर महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता […]

अधिक वाचा..

नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..

पोलिसांना नाश्ता पुरवल्याने महिलेला नोकरीहून काढले अन…

संस्था चालकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल मधील महिलेने आजारी असल्याने सुट्टी घेतल्यानंतर एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमसाठी आलेल्या पोलिसांसाठी लावलेल्या चहा, नाश्ताच्या पुरवण्याच्या स्टॉल मधील पोलिसांना नाश्ता पुरवल्याने संस्थेच्या संचालकांनी महिलेला […]

अधिक वाचा..

दररोज सकाळी नाश्ता करण्याचे काही फायदे

चयापचय सुधारते: सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्याने आपले चयापचय किंवा मेटाबोलिझम चांगले राहाते. अभ्यासात लक्ष लागते: सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनी रात्री थोडे लवकर झोपून आणि सकाळी थोडे लवकर उठून काहीतरी नाश्ता करूनच शाळेत गेले पाहिजे. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागते. दिवसभराचा मूड चांगला राहातो: सकाळच्या हेल्दी नाश्त्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते आणि त्यामुळे दिवसभर मूड चांगला […]

अधिक वाचा..