mother love child

प्रिय अंजनी आई…तुझ्याशिवाय जगणं पोरक झालंय ग आई… या लेकराची साद ऐकून धावत….ये ग आई

आई म्हणोनी कोणास हाक मारी…ती हाक येइ कानी…मज होय शोककारी शिरुर (तेजस फडके): प्रिय अंजनी आई…तू परत ये…मी आणि दादा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. खूप खूप आठवण येतेय ग आई…डोळे भरुन येतात पण डोळे पुसणारे…मायेने गालावरून हात फिरवत उचलून घेत समजवणारे, हृदयाशी कवटाळून घट्ट मिठी मारणारी आई कुठे आहेस ग आई…मी जर तुला न सांगता […]

अधिक वाचा..

शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांतर्गत २०१९ ते २०२०, २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ च्या पुरस्कारांसाठी ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात त्यामध्ये सहभागी तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहसंचालक क्रीडा व युवक सेवा चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या […]

अधिक वाचा..

तुम्ही फक्त हाक द्या आम्ही कायम साथ देऊ; राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे): तुम्हा मुलींच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही नेहमी तुमचा सोबत आहोत, कोणतीही अडचण असो, तुम्ही आम्हाला हाक देत जा, त्याला साद द्यायला आम्ही सर्वजणी नेहमी तुमच्या सोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहोत. या मुलींच्या सोबत आज आम्ही वेळ घालवला त्यामुळे आम्हला पण खूप आनंद मिळाला असल्याचे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक […]

अधिक वाचा..

रोहित्र जळाल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करावा…

बारामती: रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील ७० दिवसांत ३२७० रोहित्र जळाले होते. त्यातील ३२४० रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त ३० रोहित्र बदलणे बाकी आहे. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रुमला फोन करावे, असे आवाहन […]

अधिक वाचा..

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी..

नागपूर: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व […]

अधिक वाचा..