संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द
मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द छत्रपती संभाजीनगर: १४८ गंगापूर: १०४ कन्नड: ६८ खुलताबाद: ४५७ पैठण: ४९० फुलंब्री: २०५ सिल्लोड: ४१५ सोयगाव: ३२८ वैजापूर: २६४ जालना जिल्ह्यात ११,२३९ […]
अधिक वाचा..