महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार; हर्षवर्धन सपकाळ

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी […]

अधिक वाचा..

साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल

लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचा धोका वाढतो. साखरेमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि पोषण कमी. अशात बरेच लोक साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्यात काही चुकीचं देखील नाही. बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. पण तुमची एक चूक तुमच्या किडनी खराब करू शकते. साखरेऐवजी गूळ खाणं चांगलंच आहे. पण आजकाल गुळात नुकसानकारक […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या 

शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात […]

अधिक वाचा..

घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध

घाम येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाम येत असेल तर त्याचा फार कुणी विचार करत नाही किंवा त्याकडे गंभीरतेनं बघत नाहीत. मात्र, अनेकदा गरमी नसताना किंवा एखादं मेहनतीचं काम न केल्यावरही घाम येत असेल तर चिंतेची बाब असू शकते. तसेच घामाची दुर्गंधीही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असते. घामामध्ये खूप सारे बायो मार्कर्स असतात […]

अधिक वाचा..

अंघोळीच्या पाण्यात ‘हा’ घटक असेल तर पडेल टक्कल, वेळीच व्हा सावध…

आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्यांनी त्रस्त आहे. महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. पाण्यातील वाढलेले खनिजांचे प्रमाण, विशेषतः सल्फेट आणि टीडीएस (एकूण विरघळलेले घन पदार्थ), केसगळतीचे प्रमुख कारण बनत आहे. बोअरवेल किंवा हार्ड वॉटरमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आरोग्याचा त्रास होत आहे. पाण्याची […]

अधिक वाचा..

उष्माघात वाढतोय काळजी घ्या

आता कुठे सुरुवात झाली. उन्हाळा सुरू होऊन पण जीव नकोसा करून टाकतो त्यासाठी आता पासून हे उपाय सुरू टेवले तर उन्हाळा ची तीव्रता. कमी भासेल. शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..

अचानक थंड घाम, मळमळ, चक्कर येतेय? वेळीच सावध व्हा…

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात. जे खूप महागात पडू शकते. हल्ली भारतातच नव्हे तर जगभरात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे […]

अधिक वाचा..

सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर सावध राहा…

तुमच्या मेंदूवर होतोय दुष्परिणाम…  औरंगाबाद: आजकाल स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या वापराचे अनेक दुष्परिणामही असल्याचे अनेक संशोधनातुन समोर आलं आहे. यातीलच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेंदूवर (Brain) होणारा वाईट परिणाम. होय, हे खरं आहे. वारंवार फोन चेक करण्याची सवय ही मेंदूसाठी घातक ठरु शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर […]

अधिक वाचा..

मकरसंक्रांतला पतंग उडवताना पक्षांची काळजी घ्या…

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे नागरिकांना आवाहन शिक्रापूर: मकरसंक्रांत दिन साजरा होत असताना अनेक ठिकाणी शाळकरी मुलांसह युवकांमध्ये पतंग उडविण्याचे वेध सुरु होते मात्र पतंग उडवताना प्रत्येकाने पक्षांची काळजी घ्यावी, असे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख व सचिव अमर गोडांबे यांनी केले आहे. मकरसंक्रात हा प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला येणारा महत्वाचा सण या […]

अधिक वाचा..