महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या एकूण निधीपैकी राज्याला केवळ ३.०६ टक्के निधी मिळत असल्याची बाब शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत त्यांनी महाराष्ट्रासाठी ‘समग्र शिक्षा’च्या निधीत भरीव वाढ करण्याची मागणी केली. भुसे यांनी आकडेवारीसह […]
अधिक वाचा..