पायांत दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात मधुमेह

जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, तेव्हा आपले शरीर आधीच आपल्याला अनेक संकेत देऊ लागते. पण आपण अनेकदा त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. पायांमध्ये होणारे बदल हे देखील असेच महत्त्वाचे संकेत आहेत, ज्यांना आपण सहसा गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, वैद्यकीय संशोधन असे सांगते की, पायांमध्ये दिसणारे छोटे-छोटे बदल डायबिटीज, हृदयविकार आणि रक्तभिसरणाशी संबंधित आजारांचा सुरुवातीचा इशारा असू […]

अधिक वाचा..

हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये मायग्रेनचा धोका अधिक

मायग्रेन हा तीव्र आणि दीर्घकाळ त्रास देणारा डोकेदुखीचा आजार असून तो पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदल हे यामागील प्रमुख कारण आहे. विशेषतः इस्ट्रोजेन या संप्रेरकातील चढ-उतारांमुळे मायग्रेनचा झटका येण्याची शक्यता वाढते. मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेनची पातळी अचानक घटते. त्यामुळे अनेक महिलांना या काळात डोकेदुखी, मळमळ, प्रकाश व आवाज […]

अधिक वाचा..

दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….

भारतीय पदार्थांमध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढते. हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतो. लोक अन्नाची चव वाढविण्यासाठी आणि अन्नाचा सुगंध वाढविण्यासाठी याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे काय की वेलची तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे? प्रसिद्ध योगगुरु आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा..

सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या नागपूर: महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण रॅलीमुळे शहागड तुळजापूर पैठण शेवगाव वाहतूकित बदल नागरिकांनी घ्यावी नोंद

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा बांधव मोठ्या संख्येने २७ व २८ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे जाणार आहे. या रॅलीमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड व *छत्रपती संभाजीनगर* जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांसह सहभागी होणार असल्याने शहागड – तुळजापूर – पैठण – शेवगाव मार्गावरिल […]

अधिक वाचा..

शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. वजन कमी होणे: जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, […]

अधिक वाचा..

पायांवर सूज, नखांमध्ये बदल दिसला तर वेळीच व्हा सावध

रक्त फिल्टर करण्यासोबतच फॅट कमी करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणे अशी कितीतरी महत्वाची कामं करण्यात लिव्हरची महत्वाची भूमिका असते. पण काही चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लिव्हरसंबंधी अनेक समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत. जर लिव्हरसंबंधी काही समस्या झाली तर शरीर योग्यपणे काम करत नाही. इतकंच नाही तर इतरही गंभीर आजारांचा धोका वाढतो. […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ १० गोष्टी, आयुष्यात होतील सकारात्मक बदल

आपण दररोज सकाळची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. कारण- त्या कृतीवर बहुतांशी आपला संपूर्ण दिवस असतो. आपला दिवस चांगला जावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली करणे खूप गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील, तर कधी त्या वाईट. परंतु, चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्याला आपली दिनचर्या ही […]

अधिक वाचा..

एक सफरचंद रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे देते. सफरचंद ही सोन्याची पौष्टिक खाण आहे सफरचंद हे न्यूट्रीशिनल पॉवरहाऊसचे केंद्र आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास […]

अधिक वाचा..