राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत?

मुंबई: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून, निकाल सोमवारी (9 जून) जाहीर होणार आहेत. मात्र निकालाच्या आधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो (PRAB) चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलच्या अंदाजानुसार, पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची […]

अधिक वाचा..

ज्ञानदा रामतीर्थकर–हर्षद आत्माराम! साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच नात्याविषयी स्पष्ट खुलासा

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकताच ज्ञानदाचा हर्षद आत्माराम याच्याशी साखरपुडा पार पडला असून, या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच सविस्तरपणे भाष्य केलं आहे.ज्ञानदा आणि हर्षद यांनी राजश्री मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या प्रेमकथेमागची वाटचाल, घरातून होकार मिळवण्यासाठी केलेली प्रतीक्षा आणि त्यामागची कारणं उलगडली. ज्ञानदा म्हणाली,“हर्षदने त्याच्या घरी […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवल

सुनेत्रा पवारांचा इतिहास रचणारा शपथविधी; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. शपथविधीपूर्वी […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार, पवार गटात पडली स्पष्ट भिन्नता

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पवार गटात दोन गट स्पष्टपणे दिसून आले. अजित पवार यांच्या गटातील नेते मुंबईत असताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बारामतीत थांबले होते. शपथविधीनंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या ‘ही’ एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत […]

अधिक वाचा..

आदर्श घोटाळ्यात मोठी प्रगती! 58 कोटींच्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन पूर्ण, 70 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: आदर्श पतसंस्था घोटाळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाच्या 46 प्रॉपर्टींचे शासकीय नियमानुसार व्हॅल्युएशन पूर्ण झाले असून, त्यांची किंमत 58 कोटहून अधिmक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपत्तीच्या लिलावातून तब्बल 70 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे मिळणार याआधी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांसाठी संघर्ष केला होता. मात्र, या […]

अधिक वाचा..

महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले; नाना पटोले

सरकारने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले मुंबई: महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक […]

अधिक वाचा..

सततचा खोकला होईल कमी – घसाही होईल साफ हे आहेत ३ घरगुती काढा

काही लोक सर्दी खोकला झाल्यावर औषधोपचार घेणं टाळतात. जर आपल्याल सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, आपण घरगुती उपाय करूनही खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. यामुळे श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण, धूळ माती किंवा ऋतू बदलांमुळे होणारा खोकला दूर होईल. खोकल्यासाठी घरगुती उपाय आले, दालचिनी आणि हळदीचा चहा  दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध असलेला हा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. […]

अधिक वाचा..