मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ दिमाखदारपणे संपन्न!

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२५ २७ आणि २८ मार्च रोजी उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी, अधिकारी वर्ग […]

अधिक वाचा..

महिला दिनानिमित्त ‘महिला कला महोत्सव २०२६’ ची उत्साहात सांगता

मुंबई: महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला कला महोत्सव २०२६’ या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. रवींद्र नाट्य मंदिर येथे ५ ते ८ मार्चदरम्यान पार पडलेल्या या महोत्सवातील विविध नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महोत्सवात विविध […]

अधिक वाचा..

दाफाचि मुंबई २१ : ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ ही दहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनयाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘अभिनय म्हणजे नेमके […]

अधिक वाचा..

भांबर्डे येथे नवरात्र उत्सवाची उत्साहपूर्ण सांगता; सातव्या दिवशी हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी भांबर्डे (ता. शिरूर) येथे माता मळाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर उसळला. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी माता मळाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य व्यवस्था करण्यात आली होती. रोज .पहाटे पाच वाजता विधिवत पूजेनं उत्सवाला प्रारंभ होतो.तर सकाळी आठ वाजता […]

अधिक वाचा..

डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ संपन्न

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३ डोंबिवलीकरांसह सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. […]

अधिक वाचा..