रक्तदाब नियंत्रणासाठी आहार

सध्या आपल्या आयुष्यामध्ये बैठ्या कामामुळे काही आजार बळावत चालले आहेत. मधूमेह, डिप्रेशन, रक्तदाब आणि हृदयविकार असे हे आजार औषधाने कायमचे बरे होत नाहीत. त्यामुळे एक प्रकारची चिंता लागून राहते. मात्र हे सारे आजार लाईफ स्टाईल म्हणजे जीवन पध्दतीशी निगडित असल्यामुळे त्यांच्यातून सुटका करून घेण्याकरिता औषधे न वापरता जीवन पध्दतीत बदल केला की गुण येतो. एका […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातील हे ५ मसाले वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात…

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका…

घनकचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे कारवाईचा इशारा शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरीषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वायुप्रदुषण व गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने (MPCB) आता कडक भूमिका घेतली आहे. शहरातील वायु प्रदुषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) नगरपरिषदेवर कठोर निर्देश जारी केले असुन १५ दिवसांत उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला […]

अधिक वाचा..

थंडीत वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर काय कराव

सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात मुलांसह अनेकांची भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते. हिवाळ्यात तापमान […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो. पथ्यपाणी सांभाळा: रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा. मांसाहार कमी करा: मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात […]

अधिक वाचा..

ब्लड प्रेशर आणि नियंत्रण

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या […]

अधिक वाचा..

बीटचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येईल का?

बीट हे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अशी कंदमूळ भाजी आहे. ज्याचे सेवन करणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मधुमेहींनी बीटचे सेवन करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. विशेषतः त्यात व्हिटॅमिन सी मुलबक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे, बीटमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हिवाळ्यात तुम्हाला ते उबदार ठेवते. […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रदूषण नियंत्रणाचा पहिला टप्पा तत्वता मंजूर 

पुणे (प्रतिनिधी): इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या सुधारणा आराखड्यास राज्य सरकारच्या प्रधान सचिव, पर्यावरण विभाग स्तरावरील प्रदत्त समितीने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा आराखडा केंद्र सरकारच्या NRCD कडे पाठविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या सुधारणा आराखड्यात नदीच्या काठावर १८ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प […]

अधिक वाचा..

कलाकेंद्रांवर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती व कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याची गरज

मुंबई: राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर नियमावली तयार करण्याची गरज आहे. तसेच कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यासाठी मसुदा तयार करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुली सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन, उपाययोजना आणि अपहरणातील अल्पवयीन मुली व […]

अधिक वाचा..

हुमणी नियंत्रण मोहिमेत ग्रामपंचायत डिंग्रजवाडी च्या पुढाकाराने प्रकाश सापळे साहित्याचे मोफत वाटप 

शिरूर: डिंग्रजवाडी (ता. शिरूर) महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत डिंग्रजवाडी यांच्या पुढाकाराने हुमणी नियंत्रण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. नियंत्रणासाठी पाऊस झाल्यानंतर बाहेर पडणारे हुमणीचे भुंगेरे प्रकाश सापळे लावून त्यात पकडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून हुमणी अळीचा बंदोबस्त होण्यास मदत होते. डिंग्रजवाडी, कोरेगाव भीमा, धानोरे, वढू या नदीकाठी […]

अधिक वाचा..