मुंबई–गोवा महामार्गासाठी ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प; चाकरमान्यांना ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांचे आवाहन
मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना खड्डे, धूळ आणि वाहतूककोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी यंदा ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास […]
अधिक वाचा..