शिरुर; कान्हूर मेसाई परीसरात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विजपुरवठा

मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश  कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई परीसरात गेल्या काही महिन्यांपासुन बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. परंतु शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजाने जीव मुठीत धरतं रात्री शेतात जावे लागत होते. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले होते. परंतु कान्हूर मेसाईसह परिसरातील शेतकऱ्यांना आता दिवसा विजपुरवठा मिळणार आहे. रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

अन्नापुरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा थरार, मेंढपाळाची मेंढी फस्त

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची शासनाला घणाघाती मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे अन्नापुर येथे पुन्हा एकदा बिबट्याने थैमान घातले. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मेंढपाळ मोहन दामू चोरमले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा सोनबा मेंढरे चारत असताना, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एक मेंढी […]

अधिक वाचा..

पारनेरमधील युवकांचा शिरुरमध्ये दिवसाढवळ्या राडा…

जुन्या वादातून रामलिंग येथिल युवकाला बेदम मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्या वादातून शिरुरच्या रामलिंग परीसरात राहणाऱ्या युवकाला पारनेर तालुक्यातील ४ जणांनी शिरुर शहरातील एका हॉटेलसमोर येऊन जबर मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे विजय घोलप, तुषार घोलप, दत्ता घोलप, संकेत रासकर व दाद्या रासकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार… शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे. शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा […]

अधिक वाचा..

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या…

मुंबई: अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना त्यांची वीज खंडित केली जाते. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडली जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती दिवसा ठरविक वेळेत वीज उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आणि […]

अधिक वाचा..