कच्छी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते कायम; ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे: कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम गेली १९ वर्षे सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे […]
अधिक वाचा..