तरुणांसाठी ‘सायलेंट किलर’ ठरतोय ‘हा’ आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा आजार वृद्ध लोकांशी संबंधित मानला जात होता, परंतु आता ही परिस्थिती वेगाने बदलत आहे. आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका ‘सायलेंट किलर’सारखं आहे जे शरीराला हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत. […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढताना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो, ‘या’ धोकादायक आजाराची असू शकतात लक्षण

आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त दोन-चार पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत […]

अधिक वाचा..

संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक

मोबाईल आणि संगणक, हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत. तेव्हा त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्वाभाविकपणे आरोग्यावर दिसून येत आहेत. या साधनांचा डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेणार आहोत. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करत आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही […]

अधिक वाचा..

पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणारा आजार

हा आजार एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात. जंगलातल्या या रोगाचा प्रसारभटक्या कुत्र्यांमार्फत मनुष्यवस्तीत होत असतो. हा आजार एकदा झाल्यावर यातून जगणे अशक्य असते. म्हणूनच कुत्रे चावल्यावर लोकांना एक विलक्षण भीती वाटत असते. पिसाळी रोग झालेल्या कुत्र्या किंवा प्राण्यामार्फतच माणसाला हा आजार […]

अधिक वाचा..

काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं…

गुलियन बॅरी सिंड्रोम काय आहे… गुलियन बॅरी सिंड्रोम आजारात शरीराची इम्युनिटी इम्युनिटी विरोधातच काम करू लागते. त्यामुळे या आजाराला ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हटलं जातं. ज्यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं. तर हात आणि पायांमध्ये झिणझिण्या येऊ लागतात. काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो. सुरूवातीला याची लागण झाल्यावर श्वसनांसंबंधी समस्या होते. त्यानंतर पूर्ण शरीराला लकवा […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..

काळी बुरशी मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोका; काय आहेत या आजाराची लक्षणे…

बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्युकरमायकोसिस’ म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. ती मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोकादेखील संभवतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्ग कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकतो. बहुतेक लोक त्यांच्या जीवनात कधीतरी म्युकर बीजाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. परंतु बहुतांशवेळा या बुरशीजन्य संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम […]

अधिक वाचा..

थेट कॅननं कोल्ड ड्रिंक प्यायल्यास या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो 

आजकाल बॉटलऐवजी कॅनमधून बीअर किंवा कोल्ड ड्रिंक पिण्याची फॅशनच झाली आहे. बरेच लोक हे पेय कॅनमधून पितात. मात्र, एका रिसर्चनुसार, थेट कॅनमधून काही पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर कॅनमधून काही पित असाल तर वेळीच सावध व्हा. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कॅनवर असलेले बॅक्टेरिया आणि […]

अधिक वाचा..

हृदयविकार म्हणजे काय

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार […]

अधिक वाचा..

महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला GBS आजाराचे गांर्भीय नाही

आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे मुंबई: राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..