कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता करणंही गरजेचं असतं. तोंडातील अनेक बॅक्टेरिया पोटात गेले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर दातांवर प्लाक जमा होतं आणि बॅक्टेरिया वाढतात. प्लाकमधील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतं ज्यामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो. दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या […]

अधिक वाचा..

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?

मुंबई: भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य […]

अधिक वाचा..

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का

घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. […]

अधिक वाचा..

एक सफरचंद रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे देते. सफरचंद ही सोन्याची पौष्टिक खाण आहे सफरचंद हे न्यूट्रीशिनल पॉवरहाऊसचे केंद्र आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि […]

अधिक वाचा..

समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा;  मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कणकवली: गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कै. सौ. उमा काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना […]

अधिक वाचा..

औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या 

तुम्ही शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधी सातत्याने घेता का? जर हो, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. पेनकिलरच्या दीर्घकाळ वापरामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते. रक्तातील प्लेटलेट्समध्ये अडथळा निर्माण शकतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊ शकतो; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. […]

अधिक वाचा..

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी पिण्यापेक्षा जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा २० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसं पाणी पिता, किती पिता हे […]

अधिक वाचा..

औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

तुम्ही शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधी सातत्याने घेता का? जर हो, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. पेनकिलरच्या दीर्घकाळ वापरामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते. रक्तातील प्लेटलेट्समध्ये अडथळा निर्माण शकतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊ शकतो; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. […]

अधिक वाचा..

जेवणानंतर चालल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का?

चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे असे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहिती आहे का? जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालल्याने साखरेचे प्रमाण तितके वाढत नाही, जितके व्यक्ती बसून असताना वाढते. चालणे हे रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रक्तातील साखरेच्या […]

अधिक वाचा..

कोणालाच सहजासहजी न मिळणारी कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात….

महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे… मुंबई: अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..