पाणी प्याल तर कायम फिट रहाल

पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करते. ज्यामुळे पोट साफ होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? पाणी कधी प्यावे, कधी पिऊ नये? काही जण जेवण करताना मध्येच पाणी पितात, तर काही जण दिवसभरात ३ ते ४ […]

अधिक वाचा..

रात्री वारंवार झोपेतून उठून सारखं पाणी पिता; कोणत्या आजाराची ही सुरुवात आहे

अनेकांना रात्री मध्येच झोपेत उठून बसण्याची सवय असते. अनेकांना झोपेच्या मध्येच तहान लागते. तहान लागल्याने अनेक लोक वारंवार जागे होतात. ही एक सामान्य सवय मानली जाते, परंतु जर ही सवय अशीच राहिली तर ती एखाद्या गंभीर आजाराचे संकेत देखील असू शकते. रात्री वारंवार तहान लागण्याशी कोणते आजार संबंधित आहेत. रात्री वारंवार तहान लागण्याचे कारण काय […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते. आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या […]

अधिक वाचा..

पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी की स्टीलची, दिवसभर कोणतं पाणी पिणं जास्त फायद्याच

दिवसभर घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी आपण पाण्याची बाटली कायम आपल्यासोबतच ठेवतो. आता ही पाण्याची बाटली नेमकी कोणत्या मटेरियलपासून तयार केलेली असावी असा प्रश्न अनेकांना पडतोच. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार तांबे, स्टील, काच किंवा प्लॅस्टिकच्या मटेरियलपासून तयार झालेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतात. परंतु प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा नेमकं यातील कोणत्या मटेरियल पासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर […]

अधिक वाचा..

झोपण्या पूर्वी पाणी अवश्य प्यावे

डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात. 1) झोपण्या पूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फ्रेश, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळेल. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसेल. 2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स […]

अधिक वाचा..

जेवणाआधी की नंतर, कोणती आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाची वेगवेगळी उत्तर आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचे संदर्भ देऊन लोक वेगवेगळी उत्तरं देतात. कुणी सांगतं की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर कुणी सांगतं की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काही लोक असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी पिऊ नये. एक असाही सूर ऐकायला मिळतो की, जेव्हा तहान लागेल ती पाणी […]

अधिक वाचा..

जेवताना पाणी योग्य पद्धतीने कसे प्यावे

जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया. उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू […]

अधिक वाचा..

खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्‍लोटिंगची समस्या येते. म्हणून पाणी पिऊ नये  फळांमध्ये […]

अधिक वाचा..

लघवी केल्यानंतर पाणी प्यावे का

शरीराला हायड्रेट ठेवते: लघवी गेल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. लघवीची नळी साफ करते: लघवी केल्या नंतर पाणी प्यायल्याने मूत्रमार्ग साफ होण्यास मदत होते. यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. किडनी निरोगी ठेवते: किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. पाणी प्यायल्याने किडनी चांगले काम करण्यास मदत […]

अधिक वाचा..

खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठं कारण आहे कच्चे फळं किवा सलॅड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळं सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. यानंतर पाणी पिण्यानंतर ब्‍लोटिंगची समस्या येते. म्हणून पाणी पिऊ नये  फळांमध्ये […]

अधिक वाचा..