शरीरात पाणी कमी झाल्यावर कोणते अवयव दुखतात, एका दिवसात किती पाणी प्याव

शरीरातील पाण्याची कमतरता आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच हेल्थ एक्स्पर्ट्स नेहमी शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देतात. पाणी कमी झाल्यास शरीरातील काही अवयवांमध्ये वेदना देखील जाणवतात. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. पोटदुखी  जे लोक दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत, त्यांना पोटात वेदना जाणवू शकतात. शरीरातील […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

१) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचे चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. […]

अधिक वाचा..

ताक की, कांजी? आतड्यांसाठी कोणते आंबवलेले घरगुती पेय चांगले आहे

ऋतू बदलत असताना आपल्या आहारात प्रोबायोटिक्स समाविष्ट करण्याची वेळ आली आहे. फ्लेवर्ड दहीसारखे प्रोबायोटिक पेये सहज उपलब्ध असली तरी, त्यात साखर आणि रासायनिक पदार्थ असतात जे तुम्ही नको असतानाही खाल्ले जातात. घरगुती प्रोबायोटिक पेये अधिक नैसर्गिक, किफायतशीर आणि रासायनिक-मुक्त पर्याय देतात आणि दिवसभर सहजपणे समाविष्ट करता येतात. १) ताक: हे लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया, कॅल्शियम, पोटॅशियम, […]

अधिक वाचा..

लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा – लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं […]

अधिक वाचा..

लिव्हर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी हे ज्यूस प्या, जाणून घ्या..

निरोगी लिव्हरसाठी ‘हे’ घरगुती उपचार करा, ‘या’ ६ गोष्टी आहेत गुणकारी लिव्हर कार्बोहायड्रेट तोडण्यासाठी, ग्लूकोज बनवणे आणि शरीराला डिटॉक्स करून म्हणजेच विषारी द्रव बाहेर टाकण्यासाठी कार्य करते. हे पोषक तत्वांना देखील गोळा करते आणि पित्त काढून टाकते. हे कार्य अन्नातील पोषक तत्वांना व्यवस्थितरीत्या पचवण्यासाठी आणि अवशोषित करण्यासाठी आवश्यक आहे. गाजर ज्यूस: गाजराचा रस प्यायल्याने लिव्हर […]

अधिक वाचा..

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ, मुल दूध पित नसतील तर ‘हे’ पदार्थ खाऊ घाला

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात. अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते

गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही, तर ह्याचे बाकीचे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. गरम पाणी पिताना जरी चवीला चांगलं वाटत नसेल, पण ह्याचे शरीरासाठी असलेले फायदे पाहून तुम्ही सुद्धा गरम पाणी प्यायचे सुरु कराल. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली […]

अधिक वाचा..

थंडी मध्ये लिंबू पाणी प्यावे कि नाही

दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी सकाळ अत्यंत सुंदर आणि हेल्दी असली पाहिजे, ज्यासाठी अनेक लोक चहा किंवा कॉफीची मदत घेतात, पण यामुळे आपण हेल्दी नाही, तर अजून जास्त आजारी पडू शकता. होय, चहा आणि कॉफी मध्ये कैफीनचे प्रमाण जास्त असते, जे आरोग्यासाठी अपायकारक असते. त्यामुळे आता तुम्ही विचार करत असाल कि थंडी मध्ये सकाळची सुरुवात कशी […]

अधिक वाचा..

युरिक ॲसिड वाढलंय, सांधे दुखतात, उपाशीपोटी हे पाणी प्या, दुखणं व्हायला लागेल कमी 

चुकीचे खाणेपिणे, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिप्रमाणात खाणं, अपुरी झोप आणि कामाचा ताण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली की, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांधेदुखी, हाडांचे दुखणे आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात ही लक्षणे दिसतात आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. […]

अधिक वाचा..

जेवणानंतर की जेवणाआधी ताक नेमके कधी प्यावे

मित्रांनो, उन्हाळा सुरु झाला की, ताक पिण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाला होते. सध्या काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम झाले आहेत, आणि या उष्णतेच्या त्रासेपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं थंड पेयाचा आधार घेतात. जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर, उन्हाळ्यात ताक प्या. पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळेत ताक […]

अधिक वाचा..