प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अधिकारी मोहन जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे 26 जानेवारी रोजी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन दारूबंदी विभागाचे अधिकारी मोहन जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेवेळी अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक झेंडावंदनासाठी उभे होते. राष्ट्रगीत सुरू होण्याच्या क्षणी मोहन जाधव अचानक कोसळले. तातडीने उपस्थितांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांच्या हाती काही होऊ शकले […]

अधिक वाचा..

दुष्काळातही शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! शेतात फक्त ८० रोपं लावली, अन् वर्षाला करतोय १२ लाखांची कमाई

बीड: बदलत्या काळात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नगदी आणि कमी जोखमीच्या पिकांकडे वळत आहेत. फक्त पारंपारिक शेतकरीच नव्हे, तर सुशिक्षित तरुणही आता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान आणि पाण्याची टंचाई यामुळे शेती करणे अधिक आव्हानात्मक बनले असले, तरी योग्य पीक निवड आणि […]

अधिक वाचा..

पावसाळ्याच्या दिवसात उत्पन्न होणाऱ्या सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी पावसाळा पोषक ठरतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. […]

अधिक वाचा..

रशिया सोबत संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात…

रशियन राष्ट्राध्यक्ष मा पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या ‘विरोधीपक्ष नेत्यां’ना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली मुंबई: १९७१ च्या युद्धात अमेरिकेने जेंव्हा बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तान’ला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २ दशकात झालेली पं नेहरूं, शास्त्रीं व इंदीरा गांधी’च्या नेतृत्वाखालील भारताची प्रगती, सामर्थ्यपुर्ण अस्तित्व, स्वयंसिद्धता व परराष्ट्र नितीची दखल घेऊनच, […]

अधिक वाचा..

अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा – केडगाव चौफुला रोडवरील आंधळगाव येथील सीएनजी पंपाजवळ सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाला गंभीर अवस्थेत ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून, शिरूर पोलीस ठाण्याकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस हवालदार व्ही.एस. […]

अधिक वाचा..

पावसाच्या दिवसात सतत होणारा सर्दी-पडसा ‘या’ नॅचरल उपायांनी लगेच वाटेल फ्रेश

सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. उकाडा जाऊन आता गारवा आणि मातीचा सुगंध पसरला आहे. वातावरणात बराच बदल झाला आहे. अर्थात वातावरण बदलाचा प्रभाव आपल्या आरोग्यावरही बघायला मिळतो. या दिवसांमध्ये सर्दी-पडस्याचा त्रास सतत होत राहतो. एकदा का सर्दी झाली तर कशातही मन लागत नाही. मग अंगदुखी आणि तापही येतो. अशात या दिवसांमध्ये सतत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी…

पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता. 1) आरोग्याची काळजी पाण्याचे सेवन पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका. आहार ताजे […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा…

1) सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन ‘ई’ चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल

पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते. पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात […]

अधिक वाचा..