ग्राहकांच्या सोयीसाठी सहकारी ग्राहक भांडारच्या माध्यमातून विक्रीचा प्रयत्न; पणन मंत्री जयकुमार रावल

नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा मुंबई: केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली ‘भारत’ आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी […]

अधिक वाचा..

एसीचा भीषण स्फोट झाल्याने विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण…

सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या […]

अधिक वाचा..

पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे हरवलेला मोबाईल सापडल्याने त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच…

ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांचे स्तुत्य कार्य शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर परिसरात वाहतूक नियमन करत असताना ट्रॅफिक पोलिसांनी दाखवलेली सजगता व प्रामाणिकपणा याचे कौतुक होत आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल फोन योग्य तपासणी करून तो प्रत्यक्ष मालकाच्या हाती परत करताना मानवतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. […]

अधिक वाचा..

माजी आमदार अशोकबापू पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सातकरवाडी शाळेला शालेय साहित्यासाठी मदत

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नातून पिडीसीसी बँके मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकरवाडी शाळेस शालेय साहित्य भौतिक सुविधा करिता 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. शिरूर हवेलीचे कार्यसम्राट माजी आमदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार यांच्या […]

अधिक वाचा..

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुंबई: मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नातून एस.टी. बससेवेचे लोकार्पण, आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता

संकल्पनेतील शिरूर उपक्रमाची महत्त्वाकांक्षी सुरुवात शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर हवेलीचेआमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांतून शिरूर एस.टी. डेपोमध्ये नव्याने पाच एस.टी. बसेस दाखल झाल्या. या बससेवेचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचा आढावा दौरा त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून शिरूर शहर व तालुक्यातील प्रवाशांना आता आधुनिक व वेळेवर चालणाऱ्या बससेवेचा […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या प्रयत्नांमुळे दोन जिल्ह्याला दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता 

अजितदादांच्या घोषणेनंतर महिन्याभरातंच मंजूरी मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मागील जानेवारी महिन्यात बारामती येथे आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी येथे नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर […]

अधिक वाचा..

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे: तिसरे विश्व मराठी संमेलन २०२५ उत्साहात सुरु असून, आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कायदा व महिलांना मराठी भाषेत न्याय या विषयावर दोन विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. अनुराधा परदेशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या परिसंवादात महिला सक्षमीकरण कायद्याची अंमलबजावणी आणि […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी अथक परीश्रम घेत हरवलेल्या मुलीला केले आईच्या स्वाधीन

शिरूर (अरूणकुमार मोटे): रांजणगाव मधून वडीलांशी घरात किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात १२ वर्षीय आशियाना वहीद अन्सारी ही मुलगी दि. २३ रोजी सकाळी १०च्या दरम्यान घर सोडून निघून गेली होती. ती चा शोध घेऊन ती दुपारपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत मुलीचा शोध घेण्याकामी रडत रडत विणवणी केली. त्यानंतर […]

अधिक वाचा..

अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबई: जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वेस्टेशननजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश […]

अधिक वाचा..