नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे आज एका वेगळ्या आणि लक्षवेधी भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र ही भेट केवळ राजकीय नव्हती, तर कलारसिकतेचा सुंदर संगम ठरली. नंदनवन बंगल्यात लावण्यात आलेली मुंबईतील हेरिटेज वास्तूंची दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहताना राज ठाकरे अक्षरशः भारावून गेले. […]

अधिक वाचा..

मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान

रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र रत्नागिरी: कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग […]

अधिक वाचा..

‘हे केवळ मंदिर नाही, तर विश्वशांतीचे प्रतीक’; एकनाथ शिंदे

त्रिमंदिरातून विश्वशांतीचा संदेश; ठाण्यात धार्मिक एकतेचा नवा अध्याय सुरू ठाणे: धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या, अहिंसेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात, असा संदेश देणाऱ्या ठाण्यातील भव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने शहरात धार्मिक एकतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

“माझा मोठा भाऊ हरपला”! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

मुंबई: बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात कधीही न विसरता येणारा ठरला. एका दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले असून संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. ठाम निर्णयक्षमता, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या दु:खद घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

अपघातावर राजकारण नको! चौकशी होईलच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या […]

अधिक वाचा..

आज माझा मोठा भाऊ हरपला! अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली ठाणे: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली. बारामतीजवळ विमान […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर; हॉटेल पॉलिटिक्सच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मुंबई: महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला ८९ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील […]

अधिक वाचा..

मुंबई महापौरपदावर सस्पेन्स कायम; फडणवीस शिंदे बसून निर्णय घेणार

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले […]

अधिक वाचा..

महायुतीचा धडाका! मुंबईत महापौर आमचाच; एकनाथ शिंदे

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर; भावनिक राजकारणाला नकार ठाणे: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचेच महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, ठाणे, कल्याण–डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत […]

अधिक वाचा..

जब चाहिए हरपत्ती तब याद आते है उद्योगपती

बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ अहंकार मोठा मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प, नवी मुंबई विमानतळाचे काम मुख्यमंत्री असताना अदानींना कोणी दिलं. हरपत्तीची गरज असल्यानेच त्यांना उद्योगपती आठवू लागलेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा व राज ठाकरेंवर केली. भाजप रिपाई महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय […]

अधिक वाचा..