आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी; अतुल लोंढे

आचारसंहिता लागू असताना गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांच्याकडून आचारसंहितेचा भंग मुंबई: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना […]

अधिक वाचा..

विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी: 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली. येथील सामाजिक न्याय भवन मध्ये आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय…

शिरूर (तेजस फडके): शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी ७४,६८६ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. अशोक पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माऊली कटके यांना मताधिक्य मिळाल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष केला. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटे यांच्या विरोधात लढत झाली. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, माऊली कटके विजयी झाले आहेत. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-devdatta nikam

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): आंबेगाव-शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात लढत होत आहे. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, अनेकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. Live निकाल… दिलीप वळसे पाटील १००० मताधिक्यांनी विजयी देवदत्त निकम यांचा निसटता पराभव 18व्या फेरी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला […]

अधिक वाचा..
sharad-pawar-devdatta-nikam

शिरूर-आंबेगावात गुरू-शिष्याची लढत! पवार फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

शिरूर (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत गुरू-शिष्यामध्ये लढत झाली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सलग आठव्यांदा विधानसभेच्या मैदानात असून, त्यांचे शिष्य देवदत्त निकम यांनीच त्यांना आव्हान दिले आहे. मंचर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचे आवाहन केल्याने या निवडणुकीत रंगत आली असून, नक्की कोण बाजी […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष; नाना पटोले

मुंबई: विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रात्री मतदारांनी रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात आज (दि २०) रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडले. परंतु सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामे सुरु असल्याने अनेक गावात मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाकडे पाठ फिरविली. परंतु दुपारनंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे प्रशासनावर ताण आल्याने मतदारांनी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा हक्क बजावला. शिरुर तालुक्यातील अनेक गावात आज हिच परिस्थिती पहायला मिळाली. […]

अधिक वाचा..

सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी: रमेश चेन्नीथला

मुंबई: २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे […]

अधिक वाचा..